शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

समितीच नाही तर बैठक कसली घेताय- राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 15:29 IST

ऊस दर नियंत्रण समिती अजून स्थापन झालेली नाही, मग गळीत हंगामाच्या नियोजनासाठी आज, शुक्रवारी बैठक बोलावलीच कशी, असा थेट सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना केला आहे. यानंतर उशिरा ही बैठक रद्द केली असल्याची घोषणा करण्यात आली.

ठळक मुद्देसमितीच नाही तर बैठक कसली घेताय- राजू शेट्टी थेट राज्याच्या मुख्य सचिवांनाच केला प्रश्न

कोल्हापूर : ऊस दर नियंत्रण समिती अजून स्थापन झालेली नाही, मग गळीत हंगामाच्या नियोजनासाठी आज, शुक्रवारी बैठक बोलावलीच कशी, असा थेट सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना केला आहे. यानंतर उशिरा ही बैठक रद्द केली असल्याची घोषणा करण्यात आली.ऊस दर नियंत्रण मंडळाची बैठक आज मुख्य सचिव संजयकुमार यांनी बोलावली आहे. यावर गुरुवारी शेट्टी यांनी आक्षेप घेत मुख्य सचिवांना पत्र पाठवून बैठक रद्द करा, समिती सदस्य नियुक्तीनंतरच बैठक घ्या अशी विनंती केली. त्यानंतर यंत्रणा वेगाने हलली. मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर या बैठकीबाबत चर्चा झाली.एफआरपी कायदा लागू झाल्यापासून मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील साखर आयुक्तांसह शेतकरी, साखर कारखानदार प्रतिनिधी यांचा प्रमुख सहभाग असलेली ऊस दर नियंत्रण समितीच गळीत हंगामाचा निर्णय घेते.

गेल्या वर्षी स्थापन झालेली समिती मुदत संपल्याने बरखास्त करण्यात आली आहे. राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर या समितीची स्थापना होणे आवश्यक होते. तथापि, कोरोनामुळे ही समिती अजूनही स्थापन होऊ शकलेली नाही.या वर्षीचा हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन सरकारने चालविले आहे; पण अजून समितीही नाही आणि बैठकही नाही अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे आज बैठकीचे नियोजन केले होते.

शेट्टी यांनी उपस्थित केलेले प्रश्न1. शेतकरी आणि साखर कारखानदार यांचे प्रतिनिधी नसल्याने चर्चा कुणाशी करणार2. थकीत एफआरपीवर निर्णय कोण घेणार3. ७०:३० च्या फॉर्म्युल्यावर काय निर्णय घेणार

अजून अशासकीय सदस्यांची नेमणूक झालेली नसताना केवळ शासकीय अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन परस्पर निर्णय घेणे चुकीचे आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही.- राजू शेट्टी, माजी खासदार

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर