शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

बिगर हंगामी ऊस लागण करू नये : गणपतराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:16 IST

बुबनाळ : ऊस उत्पादक शेतक-यांनी ऊसाचे एकरी शंभर ते दीडशे टन उत्पादन घेण्यासाठी १५ जुलै ते १५ आॅगस्ट ...

बुबनाळ : ऊस उत्पादक शेतक-यांनी ऊसाचे एकरी शंभर ते दीडशे टन उत्पादन घेण्यासाठी १५ जुलै ते १५ आॅगस्ट या काळातच आडसाली लागण करणे फायदेशीर आहे. जून महिन्यात बिगर हंगामी ऊस लागण करू नये. निव्वळ ऊसाला लवकर तोड मिळते म्हणून जमिनीची सुपिकता नष्ट करू नका, असे आवाहन दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी केले.

औरवाड-बुबनाळ क्षारपड जमीन सुधारणा पाहणी कार्यक्रमात अध्यक्ष पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी औरवाडचे सरपंच अशरफ पटेल होते. अध्यक्ष पाटील पुढे म्हणाले, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जूनमध्ये जर लागण केली तर उसाला तुरा येण्याची शक्यता असते. त्यामुळे उसाची वाढ थांबते. परिणामी वजन कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे शेतक-यांना साखर कारखान्यांना लवकर ऊस गाळप करण्याची विनंती करावी लागते. उत्पन्नात खूप मोठ्या प्रमाणात घट येते व शेतक-यांचे आर्थिक नुकसान होते. म्हणून शेतक-यांनी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या कालावधीमध्ये आडसाली ऊस लागण करणे शेतक-यांच्या हिताचे आहे.

यावेळी भय्या पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाण्णा, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव, जयवंत कोले, शमशुद्दीन पटेल, सुभाष शहापुरे, मुस्ताक पटेल, अनिल आगरे, संजय कोले, विजय सूर्यवंशी यांच्यासह उपस्थित होते.

फोटो - २२०६२०२१-जेएवाय-०२

फोटो ओळ - औरवाड (ता. शिरोळ) येथील क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रमप्रसंगी दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील, अशरफ पटेल, भय्या पाटील, श्रीशैल हेगाण्णा, जयवंत कोले उपस्थित होते.