शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

जादा गाळप करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई नको

By admin | Updated: April 2, 2017 17:34 IST

चंद्रदीप नरके यांची विधीमंडळात मागणी

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर : राज्यातील ज्या साखर कारखान्यांनी त्यांच्या स्थापित गाळप क्षमतेपेक्षा २० टक्यापर्यंत जादा गाळप केले असेल त्यांच्यावर प्रदूषण नियंत्रण नियमाखाली कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी विधीमंडळात केली.

साखर उद्योगावर या निर्बंधामुळे अन्याय होत असून कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ साखर कारखान्यांवर कारवाई केली आहे. जादा गाळप केल्याबद्दल २५ लाखांची बॅँक हमी घेऊनच पुढील हंगामात गाळप परवाना देण्यात येणार आहे. या कारखान्यांनी क्षमतेपेक्षा २० टक्केच जादा गाळप केले आहे. कारखान्यांवर या यंत्रणेचे पुर्ण नियंत्रण आहे, सर्व यंत्रणा आॅनलाईन असल्याचे आमदार नरके यांनी निदर्शनास आणून दिले. गाळप परवान्याबाबत कोणतेही बंधन असू नये, अथवा कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणीही नरके यांनी केली.

यावर पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले, हा कायदा केंद्र सरकारच्या असल्याने आतापर्यंत नऊ कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा २० टक्के जादा गाळप झालेल्या कारखान्यांवर कारवाई करू नये, यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर प्रयत्न करू, अशी ग्वाही मंत्री कदम यांनी दिली.