शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
4
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
5
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
6
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
7
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
8
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
9
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
10
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
11
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
12
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
13
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
14
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
15
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
16
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
17
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
18
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
19
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
20
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू

‘आपले महाभारत’ची नवी आवृत्ती प्रकाशित होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:19 IST

गारगोटी येथील मौनी विद्यापीठाचे प्राचार्य द. गो. दसनूरकर यांनी लिहिलेला दहा खंडातील ‘आपले महाभारत’ हा ग्रंथ १९७० च्या दशकात ...

गारगोटी येथील मौनी विद्यापीठाचे प्राचार्य द. गो. दसनूरकर यांनी लिहिलेला दहा खंडातील ‘आपले महाभारत’ हा ग्रंथ १९७० च्या दशकात अतिशय लोकप्रिय ठरला. मानवी जीवनाचा सर्वांगीण शोध घेण्याचा प्रयत्न प्राचार्य दसनूरकर यांनी या ग्रंथात केला आहे. प्राचार्य दसनूरकर यांनी लिहिलेला ‘आपले महाभारत’ हा ग्रंथ म्हणजे संस्कृत महाभारताचा जसाच्या तसा अनुवाद किंवा भाषांतर नाही, तर व्यास महर्षींच्या अगाध प्रज्ञेचे ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व शैक्षणिक दृष्टिकोनातून दर्शन घडविण्याचा अभिनव प्रयत्न आहे. साहजिकच या ग्रंथाला एका विशाल ज्ञानकोशाचे रूप प्राप्त झाले आहे आणि आजच्या कित्येक समस्या सोडविण्यासाठी किंवा संकटकाळी मार्गदर्शनासाठी ‘आपले महाभारत’ या ग्रंथाचा उपयोग होऊ शकतो. ग्रंथराजाच्या या वैशिष्ट्यांमुळेच त्याची आवृत्ती नव्याने प्रकाशित केली जावी असा अनेक जाणकारांचा आग्रह होता म्हणूनच तिसरी आवृत्ती प्रकाशित करण्याचा निर्णय घेतल्याचे ऋतुपर्ण शशिकांत कुलकर्णी यांनी म्हटले आहे.