शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

जलसंवर्धन काळाची गरज- डी. टी. शिर्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 23:46 IST

शिवाजी विद्यापीठातील राष्ट्रीय युवा परिषदेला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क, --कोल्हापूर : सध्याची स्थिती पाहता, जलसंवर्धन ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी शुक्रवारी येथे केले.भारतीय जलसंस्कृती मंडळ, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्टस आणि शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागातर्फे आयोजित राष्ट्रीय युवा परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जलसंस्कृती मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दत्ता देशकर होते. या परिषदेचा विषय ‘जलस्थापत्य : इंजिनिअरिंग अ‍ॅँड आर्किटेक्चर’ असा आहे. प्र-कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, पाण्याला दुसरा पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा वापर जबाबदारीने केला पाहिजे. विद्यापीठ हे पाण्याबाबत स्वयंपूर्ण आहे. अध्यक्ष डॉ. देशकर म्हणाले, पावसाचा प्रत्येक थेंब साठवून तो वाचविल्यास पाणीटंचाई जाणविणार नाही. विद्यापीठाच्या परिसरात पडणारा पूर्ण पाऊस साठविल्यास त्यातून कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा होऊ शकेल. या कार्यक्रमास पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. राऊत, तंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ. जयदीप बागी, सतीश माने, आदी उपस्थित होते. भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिलराज जगदाळे यांनी प्रास्ताविक केले. सतीशराज जगदाळे यांनी आभार मानले.

कोल्हापुरात शुक्रवारी शिवाजी विद्यापीठातील भारतीय जलसंस्कृती मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय युवा परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी भारतीय जलसंस्कृती मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दत्ता देशकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून सतीशराज जगदाळे, सतीश माने, पी. डी. राऊत, डी. टी. शिर्के, जयदीप बागी, अनिलराज जगदाळे उपस्थित होते.