शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

सामाजिक विकासाला चालना देणारे संशोधन हवे  : डॉ. शिवराम भोजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 10:40 IST

संशोधन हे केवळ प्रकाशनासाठी किंवा पदवी प्राप्त करण्यासाठी नसावे, तर ते व्यापक व समाजहितासाठी असावे, सामाजिक विकासाला चालना देणारे असावे, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांनी दिले. सायबर महाविद्यालयात आयसीएसएसआर मुंबई पुरस्कृत संशोधनातील गुणवत्ता या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देसामाजिक विकासाला चालना देणारे संशोधन हवे  : डॉ. शिवराम भोजेसायबर महाविद्यालयात चर्चासत्र

कोल्हापूर : संशोधन हे केवळ प्रकाशनासाठी किंवा पदवी प्राप्त करण्यासाठी नसावे, तर ते व्यापक व समाजहितासाठी असावे, सामाजिक विकासाला चालना देणारे असावे, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांनी दिले. सायबर महाविद्यालयात आयसीएसएसआर मुंबई पुरस्कृत संशोधनातील गुणवत्ता या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.डॉ. भोजे म्हणाले, तंत्रज्ञानातील गुणवत्तापूर्वक संशोधनामुळे काही क्षेत्रांमध्ये आपल्या देशाला जागतिक पातळीवर नावलौकिक कमविता आला असून, अशा प्रकारच्या कार्यशाळेमधून नवीन संशोधकांना दिशा मिळू शकेल, असा आशावाद व्यक्त करून संशोधनात गुणवत्ता असलीच पाहिजे.

टाटा इन्स्टिट्युट आॅफ सोशल सायन्सेस मुंबई येथील डॉ. बाल मुर्गन, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे डॉ. अरविंद गुलबाके यांनी मार्गदर्शन केले.चर्चासत्राचे समन्वयक डॉ. बाबू झकेरिया यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सी. एस. काळे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. विश्वस्त डॉ. व्ही. एम. हिलगे यांनी सायबर संस्थेचा आढावा घेतला. ‘नॅक’चे समन्वयक डॉ. टी. व्ही. जी. सर्मा यांनी आभार मानले.कार्यशाळेत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व आंध्रप्रदेश येथील सुमारे ५२ प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यावेळी कार्यशाळेत संचालक डॉ. एम. एम. अली, प्राचार्य डॉ. ए. आर. कुलकर्णी, डॉ. आर. व्ही. कुलकर्णी, कार्यशाळेचे समन्वयक प्रा. ए. डी. इकल, डॉ. दीपक भोसले, प्रशासकीय अधिकारी विनायक साळोखे, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. 

 

टॅग्स :collegeमहाविद्यालयkolhapurकोल्हापूर