शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

खरा इतिहास समाजासमोर मांडण्याची गरज : मेश्राम

By admin | Updated: February 20, 2015 00:01 IST

येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात ‘बामसेफ’च्या भारती मुक्ती मोर्चा कार्यक्रमात ते बोलत होते.

निपाणी : ब्राह्मणवाद्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून जनसामान्यांच्या मनावर खोटा विचार अविरतपणे बिंबवित सत्तेचा उपभोग घेतला आहे. त्यामुळे समाजासमोर खरा इतिहास मांडणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले.येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात ‘बामसेफ’च्या भारती मुक्ती मोर्चा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कोराणेश्वर आप्पा स्वामीजी (गुलबर्गा), खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, ‘आरपीआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश कट्टी, बहुजन मुक्ती पार्टीचे उपाध्यक्ष मौलाना हारीस, लातूर येतील मौलाना काशमी, अशोककुमार असोदे, नगरसेवक विलास गाडीवड्डर, सुंदर कांबळे, राजेश कदम, नफीस मुजावर, डॉ. बी. व्ही. कोठीवाले, आदी उपस्थित होते.यावेळी लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर दलित व मायनॉरिटीला न्याय मिळालेला नाही. ६० वर्षानंतर ही हा समाज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. राज्यकर्त्यांकडून या समाजाला न्याय देणे शक्य नाही. कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारने जातनिहाय सर्व्हे सुरू केल्याने फायदा होणार आहे. अनिल प्रधान यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी प्रा. सुरेश कांबळे, अ‍ॅड. अविनाश कट्टी, आदींनी मार्गदर्शन केले.