शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
3
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
4
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
5
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
6
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
7
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
9
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
10
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
11
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
12
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
13
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
14
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
16
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
17
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
18
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
19
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
20
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक

खरा इतिहास समाजासमोर मांडण्याची गरज : मेश्राम

By admin | Updated: February 20, 2015 00:01 IST

येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात ‘बामसेफ’च्या भारती मुक्ती मोर्चा कार्यक्रमात ते बोलत होते.

निपाणी : ब्राह्मणवाद्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून जनसामान्यांच्या मनावर खोटा विचार अविरतपणे बिंबवित सत्तेचा उपभोग घेतला आहे. त्यामुळे समाजासमोर खरा इतिहास मांडणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले.येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात ‘बामसेफ’च्या भारती मुक्ती मोर्चा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कोराणेश्वर आप्पा स्वामीजी (गुलबर्गा), खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, ‘आरपीआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश कट्टी, बहुजन मुक्ती पार्टीचे उपाध्यक्ष मौलाना हारीस, लातूर येतील मौलाना काशमी, अशोककुमार असोदे, नगरसेवक विलास गाडीवड्डर, सुंदर कांबळे, राजेश कदम, नफीस मुजावर, डॉ. बी. व्ही. कोठीवाले, आदी उपस्थित होते.यावेळी लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर दलित व मायनॉरिटीला न्याय मिळालेला नाही. ६० वर्षानंतर ही हा समाज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. राज्यकर्त्यांकडून या समाजाला न्याय देणे शक्य नाही. कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारने जातनिहाय सर्व्हे सुरू केल्याने फायदा होणार आहे. अनिल प्रधान यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी प्रा. सुरेश कांबळे, अ‍ॅड. अविनाश कट्टी, आदींनी मार्गदर्शन केले.