शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

पोषण अभियान प्रभावीपणे राबवण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:24 IST

सडोली (खालसा) : माता आणि बालके सदृढ राहण्यासाठी पोषण अभियान प्रभावीपणे राबवण्याची गरज असून, अंगणवाडी सेविकांनी तळागाळातील महिलापर्यत हे ...

सडोली (खालसा) : माता आणि बालके सदृढ राहण्यासाठी पोषण अभियान प्रभावीपणे राबवण्याची गरज असून, अंगणवाडी सेविकांनी तळागाळातील महिलापर्यत हे अभियान पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन करवीरच्या माजी सभापती आश्विनी धोत्रे यांनी केले.

देवाळे (ता. करवीर) येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प करवीर बीट हसूर अंतर्गत पोषण माह अभियान शुभारंभप्रसंगी बोलत होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच शालन पाटील होत्या.

या वेळी पोषण अभियान रॅलीचे उद्घाटन उपसरपंच संजय धुमाळ यांच्या हस्ते, ग्रामसेवक प्रवीण खराळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सरपंच शालन पाटील, उपसरपंच संजय धुमाळ, सर्जेराव पाटील, अंगणवाडी पर्यवेक्षिका स्नेहल सरनाईक, सविता पाटील, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, मदतनीस उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंगणवाडी सेविका सोनल पाटील यांनी केले. उपसरपंच संजय धुमाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.