शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
4
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
5
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
6
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
7
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
8
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
9
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
10
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
11
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
12
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
13
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
14
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
15
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
16
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
17
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
18
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
19
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
20
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?

शेतकऱ्यांना दिशा देणाऱ्या साहित्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:00 IST

शिरोळ : साहित्य हा समाजाचा आरसा असतो. साहित्यिकांनी शेतकऱ्यांचे दु:ख समजावून घेऊन शेतकऱ्यांना दिशा देणारे लेखन केले पाहिजे. खऱ्या ...

शिरोळ : साहित्य हा समाजाचा आरसा असतो. साहित्यिकांनी शेतकऱ्यांचे दु:ख समजावून घेऊन शेतकऱ्यांना दिशा देणारे लेखन केले पाहिजे. खऱ्या अर्थाने भारत देश आत्मनिर्भर बनण्यासाठी शेतकरीच आत्मनिर्भर बनला पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.

येथील दत्त कारखाना कार्यस्थळावर सोमवारी दिनबंधू स्व. दिनकरराव यादव यांच्या स्मृतिदिनानिमित्त साहित्य संमेलन झाले. प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी काढण्यात आली. शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी आंतरराष्ट्रीय खो-खो खेळाडू बाळासाहेब पोकार्डे यांना कै. भाई दिनकरराव यादव जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार, तर डॉ. मोहन पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

स्वागत दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी केले. याप्रसंगी दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, अनिल यादव, ‘दत्त’चे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, उपनगराध्यक्ष राजेंद्र माने, अरविंद यादव, रणजित कदम, दीपक कामत, दरगू गावडे, बजरंग काळे, दगडू माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मंचचे अध्यक्ष सुनील इनामदार यांनी आभार मानले.

फोटो - ०१०२२०२१-जेएवाय-०६

फोटो ओळ - शिरोळ येथे स्व. दिनकरराव यादव स्मृतिदिनानिमित्त साहित्य संमेलन पार पडले. यावेळी अनिल यादव, अशोकराव माने, लक्ष्मीकांत देशमुख, गणपतराव पाटील, जयंत आसगावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.