शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

‘आंबेओहोळ’, ‘नागनवाडी’ प्रकल्पांसाठी मुश्रीफ यांचा ठिय्या : विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 13:59 IST

जिल्ह्यातील ‘आंबेओहोळ’, ‘नागनवाडी’, ‘उचंगी’ हे रखडलेले पाटबंधारे प्रकल्प तातडीने पूर्ण करा, या मागणीसाठी आमदार हसन मुश्रीफ व आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी सोमवारी विधानभवनाच्या पायºयांंवर ठिय्या

ठळक मुद्देकुपेकरांसह इतर आमदारांकडूनही सरकारचा निषेधमुश्रीफ व कुपेकर यांच्या या मागणीला कॉँग्रेस व राष्टवादीच्या आमदारांनी पाठिंबा दिला.

कोल्हापूर : जिल्ह्यातील ‘आंबेओहोळ’, ‘नागनवाडी’, ‘उचंगी’ हे रखडलेले पाटबंधारे प्रकल्प तातडीने पूर्ण करा, या मागणीसाठी आमदार हसन मुश्रीफ व आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी सोमवारी विधानभवनाच्या पायºयांंवर ठिय्या मारत सरकारचा निषेध व्यक्त केला. मुश्रीफ व कुपेकर यांच्या या मागणीला कॉँग्रेस व राष्टवादीच्या आमदारांनी पाठिंबा दिला.

‘आंबेओहोळ’ प्रकल्पाचे बहुतांशी म्हणजेच ९० टक्के काम राष्टवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात पूर्ण झाले आहे. नागनवाडी प्रकल्पाचे कामही ७० टक्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. उचंगी प्रकल्पाची अवस्थाही अशीच आहे. त्यानंतर आलेल्या युती सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे प्रकल्प रखडले आहेत. सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार निधीच्या उपलब्धतेसह प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीच्या बदल्यात हेक्टरी ३६ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, त्यानुसार निधीची उपलब्धता करून द्यावी, अशी मागणी आमदार मुश्रीफ यांनी केली.डिजिटल फलक लक्षवेधी ठरला....विधानभवनाच्या पायºयांंवर मुश्रीफ, कुपेकर यांनी हातात डिजिटल फलक घेऊन सरकारविरोधातील घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ‘जिव्हाळ्याचे प्रकल्प रखडले...मग निधी वळविला कुणीकडे?’, ‘ हक्काच्या १२ टीएमसीपैकी एक थेंबही पाणी अडविता आला नाही, ही कसली कर्तबगारी?’ असे लिहिलेला फलक लक्ष वेधत होता.कागल व चंदगड मतदारसंघातील रखडलेल्या पाटबंधारे प्रकल्पांना तातडीने निधी द्या, या मागणीसाठी सोमवारी आमदार हसन मुश्रीफ व आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी विधानभवनाच्या पायºयांवर आंदोलन केले. यावेळी कॉँग्रेस व राष्टÑवादीचे आमदार उपस्थित होते.  

टॅग्स :Hassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफkolhapurकोल्हापूर