शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

गवत कापण्याच्या वादातून मत्तीवडेत एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:24 IST

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, विष्णू व अप्पासाहेब हे दोघे एकाच भावकीतील आहेत. त्यांच्यात शेतातील बांधाच्या कारणावरून वाद आहे. शनिवारी ...

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, विष्णू व अप्पासाहेब हे दोघे एकाच भावकीतील आहेत. त्यांच्यात शेतातील बांधाच्या कारणावरून वाद आहे. शनिवारी दुपारी अप्पासाहेब हे बांधावरील गवत कापत होते. त्यावेळी विष्णूने गवत कापण्यावरून त्यांच्याशी वाद केला आणि हातातील खुरप्याने त्यांच्या दोन्ही पायांवर वार केले व तेथून पळ काढला. अप्पासाहेब यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे त्यांचा मुलगा लक्ष्मण उंदुरे, सून व शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, रक्तस्राव अधिक होत असल्याने त्यांना गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले; परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना - नातवंडे असा परिवार आहे.

लक्ष्मण उंदुरेे यांच्या फिर्यादीवरून विष्णू उंदुरे याच्याविरुद्ध संकेश्वर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.