शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

प्रकल्पग्रस्तांचा मोचा: पुनर्वसन प्रश्न

By admin | Updated: September 19, 2014 00:30 IST

राखीव जमिनीवरील शेरा कमी करण्याचा निर्णय रद्दची मागर्णी

कोल्हापूर : आघाडी सरकारने धरणाच्या लाभक्षेत्रातील राखीव असलेल्या जमिनीवरचा शेरा कमी करण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ आज, गुरुवारी श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली. धरणग्रस्तांना उद्ध्वस्त करणारा हा अन्यायकारक निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. हजारो धरणग्रस्तांचे अद्याप पुनर्वसन होणे बाकी आहे. त्यामुळे त्यांचे जगणे अवघड झाले आहे. हे सत्य असताना केवळ मोठ्या शेतकऱ्यांचे, जमीनदारांचे हित सांभळण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच धरणांच्या लाभक्षेत्रातील संपादन पात्र असलेल्या राखीव जमिनीवरील शेरा कमी करण्याचा निर्णय २ सप्टेंबर रोजी अत्यंत घाईगडबडीने घेतला असून, या निर्णयामुळे धरणग्रस्तांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. त्याचा निषेध आणि हा निर्णय रद्द करावा या मागणीसाठी आज हा मोर्चा काढण्यात आला होता. टाऊन हॉल येथून मोर्चाला सुरुवात झाली. दसरा चौक, व्हिनस कॉर्नर, बसंत बहार रोड मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. तेथे निदर्शने केल्यानंतर थोड्या वेळाने निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, जिल्हा पुनर्वसन अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व संपतराव देसाई, मारुती पाटील, डी. के. बोडके, वसंत पाटील, शंकर पाटील, अशोक पाटील, पांडुरंग पोवार, नजीर चौगुले, नथुराम खोत, आदींनी केले.