शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

विजेचा शॉक लागून सासू-सुनेचा जागेवरच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 16:20 IST

mahavitran, death, kolhapurnews गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे विजेचा शॉक लागून सासू-सुनेचा जागेवरच मृत्यू झाला. विजेची तार ओढयातील पाण्यात पडल्याने धुणे धुण्यासाठी त्या दोघी गेल्या असता आज सकाळी साडेदहा वाजता ही दुर्घटना घडली. मीना विष्णू येडेकर (वय ५५) व अनुराधा महेश येडेकर (वय २७) अशी या दुर्घटनेत बळी पडलेल्या सासु -सुनेची नावे आहेत.

ठळक मुद्देविजेचा शॉक लागून सासू-सुनेचा जागेवरच मृत्यूमहावितरण कंपनीने मागणीकडे कानाडोळा केल्याने दुर्घटना

गडमुडशिंगी - गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे विजेचा शॉक लागून सासू-सुनेचा जागेवरच मृत्यू झाला. विजेची तार ओढयातील पाण्यात पडल्याने धुणे धुण्यासाठी त्या दोघी गेल्या असता आज सकाळी साडेदहा वाजता ही दुर्घटना घडली. मीना विष्णू येडेकर (वय ५५) व अनुराधा महेश येडेकर (वय २७) अशी या दुर्घटनेत बळी पडलेल्या सासु -सुनेची नावे आहेत.मुडशिंगी ग्रामस्थ तसेच करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने यापूर्वी ओढयावरून गेलेल्या या धोकादायक विजेच्या तारा बदलण्यांबाबत महावितरण कंपनीला अनेकवेळा निवेदने दिली होती, पण या मागणीकडे महावितरण कंपनीने कानाडोळा केल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला.दरम्यान, दुर्घटनेनंतर संपूर्ण गावातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येऊन त्यांनी महावितरण कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करून दोन्ही मृतदेह घटनास्थळावरून हलविण्यास विरोध केला. यावेळी गांधीनगर पोलीस ठाणे अधिकारी घटनास्थळी पोचून त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह सीपीआर कडे रवाना केले.सीपीआर मध्ये शवविच्छेदन केल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांचा तसेच ग्रामस्थांचा पुन्हा उद्रेक होऊन महावितरण सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उचलून धरली. यावेळी सीपीआर परिसरात गोंधळ माजला. गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली.

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर