शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

‘मनरेगा’चे काम होणार पेपरलेस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 05:14 IST

केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कार्यपद्धती पेपरलेस करण्यावर भर देण्यात आला आहे.

- प्रवीण देसाई कोल्हापूर : केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कार्यपद्धती पेपरलेस करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात यंदापासून या कार्यपद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. त्यामुळे या योजनेतील पैसे थेट लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होणार आहेत.या वर्षापासून रोजगारासाठी ग्रामीण दरांचा वापर करून ‘अंदाजपत्रक गणना’ हे खास सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे कामाचे अंदाजपत्रक बदलत जाणाऱ्या दरसूचीनुसार तयार होणार आहे. विभागप्रमुखांना अंदाजपत्रकाला आॅनलाईन मंजुरी द्यावी लागेल. मजुरांची नोंद आॅनलाईन केल्यानंतर वेतन आॅनलाईनद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहे. कामांची मोजमापे टाकल्यानंतर लगेच बदलत्या दरसूचीनुसार कामांच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार होईल. यामुळे शासकीय दिरंगाईलाही मोठ्या प्रमाणात चाप बसण्याची शक्यता आहे.>अशी असणार रचना : ‘मनरेगा’च्या कामाचे मुख्य घटक असलेल्या गटविकास अधिकारी, तांत्रिक साहाय्यक, उपअभियंता/कृषी अधिकारी यांचे आॅनलाईन लॉगीन करण्यात आले आहे. यानुसार तांत्रिक साहाय्यकाने अंदाजपत्रक बनवून ते लॉगीनमध्ये सेव्ह करायचे आहे. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता देतील, त्यानंतर उपअभियंता/कृषी अधिकारी मान्यता देतील.