शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

मियावाकी पद्धतीने एका गुंठ्यात ३०० झाडांचे जंगल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:16 IST

वाढत्या औद्योगिकीकरणामुळे जंगलतोड वाढली. त्यामुळे पूर, ढगफुटी, कोरडा दुष्काळ, भूत्खलन, दरडी कोसळणे, अचानक उकाडा असा वातावरणातील असमतोलपणा प्रत्येकजण अनुभवत ...

वाढत्या औद्योगिकीकरणामुळे जंगलतोड वाढली. त्यामुळे पूर, ढगफुटी, कोरडा दुष्काळ, भूत्खलन, दरडी कोसळणे, अचानक उकाडा असा वातावरणातील असमतोलपणा प्रत्येकजण अनुभवत आहे. कोरोनामुळे तर ऑक्सिजनचे महत्त्व अधोरेखित केले आहे. यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला असता वृक्षलागवड वाढवणे गरजेचे असल्याचे स्पष्ट होते. वृक्षलागवड व संवर्धन चांगले असेल, तर नैसर्गिक समतोल राखला जाऊ शकतो.

वाढत्या प्रदूषणापासून वाचण्यासाठी आता झाड लावणे नव्हे, तर झाडांचे जंगल निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘आम्ही फक्त झाड लावत नाही, तर जंगल तयार करतो’ असे ब्रिदवाक्य घेऊन फाउंडेशन कार्यरत आहे. त्यासाठी नागरिकांनी जागा द्यावी. तेथे ३०० झाडे लावून त्याचे संगोपन मियावाकी पद्धतीनुसार केले जाणार आहे. या उपक्रमाला सहकार्य करण्यासाठी फाउंडेशनचे राहुल बोरा, राहुल शेटे, श्रीकांत भंडारी, जगदीश पाटील, प्रकाश पोवार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.