शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

मियावाकी पद्धतीने एका गुंठ्यात ३०० झाडांचे जंगल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:16 IST

वाढत्या औद्योगिकीकरणामुळे जंगलतोड वाढली. त्यामुळे पूर, ढगफुटी, कोरडा दुष्काळ, भूत्खलन, दरडी कोसळणे, अचानक उकाडा असा वातावरणातील असमतोलपणा प्रत्येकजण अनुभवत ...

वाढत्या औद्योगिकीकरणामुळे जंगलतोड वाढली. त्यामुळे पूर, ढगफुटी, कोरडा दुष्काळ, भूत्खलन, दरडी कोसळणे, अचानक उकाडा असा वातावरणातील असमतोलपणा प्रत्येकजण अनुभवत आहे. कोरोनामुळे तर ऑक्सिजनचे महत्त्व अधोरेखित केले आहे. यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला असता वृक्षलागवड वाढवणे गरजेचे असल्याचे स्पष्ट होते. वृक्षलागवड व संवर्धन चांगले असेल, तर नैसर्गिक समतोल राखला जाऊ शकतो.

वाढत्या प्रदूषणापासून वाचण्यासाठी आता झाड लावणे नव्हे, तर झाडांचे जंगल निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘आम्ही फक्त झाड लावत नाही, तर जंगल तयार करतो’ असे ब्रिदवाक्य घेऊन फाउंडेशन कार्यरत आहे. त्यासाठी नागरिकांनी जागा द्यावी. तेथे ३०० झाडे लावून त्याचे संगोपन मियावाकी पद्धतीनुसार केले जाणार आहे. या उपक्रमाला सहकार्य करण्यासाठी फाउंडेशनचे राहुल बोरा, राहुल शेटे, श्रीकांत भंडारी, जगदीश पाटील, प्रकाश पोवार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.