शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

विशाळगड अतिक्रमणप्रश्नी प्रशासनाकडून दिशाभूल, महायुतीचे खासदार धैर्यशील माने यांची प्रतिक्रिया

By भीमगोंड देसाई | Updated: July 18, 2024 12:52 IST

कोल्हापूरला, शासनाला बदनाम करण्यासाठी दंगली घडवल्या जातात का ?

कोल्हापूर : विशाळगडावर १५८ अतिक्रमण आहेत. त्यापैकी सहा जणच न्यायालयात गेले आहेत. तरीही प्रशासन अतिक्रमणाचा विषय न्यायप्रविष्ठ असल्याची दिशाभूल करीत राहिले. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वच गडावरील अतिक्रमण काढावे, अशी मागणी असणार आहे, अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. वारंवार दंगली घडवून कोल्हापूरला, शासनाला, संभाजीराजे छत्रपती यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे का ? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.विशाळगड अतिक्रमणप्रश्नी झालेल्या दंगलीवर आपली भूमिका मांडण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी पाठपुरावा करीत होते. प्रशासन त्याकडे दूर्लक्ष केले. त्यांची यापूर्वीची सर्व आंदोलने, मोर्चे संयमी होते. विशाळगडावरील अतिक्रम काढावे, या मागणीसासाठी संभाजीराजे जाण्यापूर्वीच दंगल झाली. याचे समर्थन करणार नाही. मात्र प्रशासनाने हलगर्जीपणा आणि दुर्लक्षपणामुळे चुकीचा प्रकार घडला. दंगली घडवून राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी कोणी सक्रिय आहेत, का याचाही शोध घेण्याची गरज आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdhairyasheel maneधैर्यशील माने