शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

मेघोली नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी जलसंपदामंत्र्यांना भेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मेघोली धरण फुटल्यामुळे येथील शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मेघोली धरण फुटल्यामुळे येथील शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्याची जबाबदारी सरकारची असून, त्यादृष्टीने सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न केला पाहिजे. सरकारने संबंधितांना तात्काळ मदत द्यावी, यासाठी आपण जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची लवकरच भेट घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी सांगितले.

मेघोली प्रकल्प या परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला हाेता. मात्र, पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे हेच वरदान जीवावर बेतले आहे. २०१८ पासून प्रकल्पाच्या व्हॉल्व्हला गळती लागली होती. लोकांनी अनेकवेळा तक्रारी करून त्याकडे लक्ष दिले नाही. त्याची किंमत येथील शेतकऱ्यांना मोजावी लागली. यातून शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. धरण फुटल्यानंतर पाटबंधारे विभागाने काहीतरी कारणे सांगून आपल्यावरील जबाबदारी झटकली आहे. मेघोली धरणफुटीची सरकारने सखाेल चौकशी करून बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. त्याचबरोबर शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी जलसंपदामंत्री पाटील यांच्याकडे करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.