शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

मुख्य सूत्रधाराच्या मैत्रिणीलाही अटक

By admin | Updated: September 3, 2014 00:39 IST

बॉम्बस्फोट प्रकरण : तिसरा साथीदार फरार

कोल्हापूर : शाहू टोलनाक्याजवळील गावठी बॉम्बस्फोटप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी काल, सोमवारी रात्री मुख्य संशयित आरोपी अविनाश बाबूराव बन (वय ३३, रा. तुळजाभवानी नगर, शाहू जकात नाका), त्याची मैत्रीण ज्योती ऊर्फ प्रीती राजेंद्र पवार (१९, रा. भीमनगर पेठ, ता. वाळवा, जि. सांगली) या दोघांना शिताफीने अटक केली. त्यांचा तिसरा साथीदार संशयित अभय नितीन परीख (रा. शाहूपुरी) हा फरार आहे. याप्रकरणी आणखी चौघा तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांचा या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे की नाही याची चाचपणी पोलीस करीत आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी आज, मंगळवार पत्रकार परिषदेत दिली. संशयित अविनाश बन याने मित्र श्रीधर खुटाळे याच्याकडून व्याजाने अडीच लाख रुपये घेतले होते. त्यातील ९० हजार रुपये परत केले. परंतु उर्वरित रक्कम देता न आल्याने तो वारंवार ब्लॅकमेलसाठी मैत्रिणीचा वापरज्योती पवार हिचे नववीपर्यंत शिक्षण झाले आहे. तिला आई-वडील नाहीत. शाहूपुरीमध्ये राहणारा अभय परीख याची ती मैत्रीण आहे. श्रीधरला ब्लॅकमेल करण्यासाठी तिचा वापर करण्याचे अविनाशने ठरविले. त्यानुसार अभयच्या मदतीने तिला भीमनगर पेठ येथून कोल्हापूरला बोलावून घेतले.बॉम्ब बनविला कोणी ? बॉम्ब कसा बनविला, असा प्रश्न पत्रकारांनी अविनाशला केला. त्यावेळी त्याने भूसुरूंग कसे बनवितात, त्याची मला माहिती होती. त्यानुसार तो बनविल्याचे सांगितले. बॉम्ब बनविण्यासाठी जे साहित्य वापरले, त्याची नावे विचारली असता माहीत नसल्याचे त्याने सांगितले. एकंदरीत त्याच्या हालचालीवरून बॉम्ब बनविणारा दुसराच कोणी आहे, याची शंका पोलिसांनाही आहे.