शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

म्हाकवेकरांना हवे नदीकडून पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:44 IST

आठ हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाच ते सहा पाणी योजना झाल्या. कोट्यवधींचा निधीही खर्ची पडला. मात्र, ...

आठ हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाच ते सहा पाणी योजना झाल्या. कोट्यवधींचा निधीही खर्ची पडला. मात्र, अशुद्ध पाण्याने पाठलाग काही सोडलेला नाही. जोपर्यंत जँकवेलचा जीर्णोद्धार किंवा जलशुद्धीकरण योजना होणार नाही. तोपर्यंत ग्रामस्थांना अशुद्धच पाणी प्यावे लागणार आहे.

दरम्यान, ४८ वर्षांपूर्वी बांधलेल्या तलावाचा वापर नदीकडून पाणी योजना केल्यामुळे काही वर्षांपासून बंद होता. गतवर्षी येथून नव्याने योजना करण्यात आली. त्यामुळे ऐन महापुराच्या काळात गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळाले; परंतु सध्या हे पाणी खराब झाले असून सध्या नदीकडील पाणी शुद्ध आहे. त्यामुळे नदीकडून पूर्ववत पाणी सुरू करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

म्हाकवे येथे तलावातील पाण्याला असा हिरवा रंग प्राप्त झाला आहे.(

छाया - दत्तात्रय पाटील)