शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

आठ दिवस शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:16 IST

कोल्हापूर : शिंगणापूर येथील पाणी उपसा केंद्राकडील एक पंप नादुरुस्त झाल्यामुळे त्याच्या दुरुस्तीला आठ दिवस लागणार आहेत. त्यामुळे शहराच्या ...

कोल्हापूर : शिंगणापूर येथील पाणी उपसा केंद्राकडील एक पंप नादुरुस्त झाल्यामुळे त्याच्या दुरुस्तीला आठ दिवस लागणार आहेत. त्यामुळे शहराच्या अनेक भागात अपुरा तसेच कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे जलअभियंता नारायण भोसले यांनी एका पत्रकाद्वारे मंगळवारी दिली.

शिंगणापूर योजनेतील पंचगंगा नदीवरील शिंगणापूर उपसा केंद्रातील ४३५ अश्वशक्तीच्या चार पंपांपैकी एक पंपाच्या ३३०० व्होल्ट व्हॅक्युम कॉन्टक्टर स्टार्टर ब्रेकर नादुरुस्त झाल्यामुळे व स्पेअरपार्टस् खराब झाल्यामुळे त्याच्या दुरुस्तीसाठी आठ दिवस लागणार आहेत. त्यामुळे ए, बी व ई वॉर्ड व त्यास सलग्नित उपनगरे, ग्रामीण भागातील दैनंदिन पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार आहे.

- या भागात होणार कमी दाबाने पाणी पुरवठा -

ए, बी वॉर्ड - पुईखडी, जिवबानाना पार्क, क्रांतिसिंह पाटीलनगर, सानेगुरुजी, तुळजाभवानी मंदिर, क्रेशर चौक, राजोपाध्येनगर, बापूरामनगर, महाराष्ट्रनगर, सुर्वेनगर, साळोखेनगर, निकम पार्क, संभाजीनगर, कळंबा फिल्टर हाऊस, तपोवन, हनुमाननगर, रेसकोर्स, गंजीमाळ, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, हॉकी स्टेडियम, सुभाषनगर, जवाहरनगर, नेहरूनगर, वाय. पी. पोवारनगर, आर. के. नगर, बळवंतनगर.

ई वाॅर्ड- राजारामपुरी, शाहूमिल, बागल चौक, शिवाजी उद्यमनगर, शास्त्रीनगर, सागरमाळ, दौलतनगर, जागृतीनगर, प्रतिभानगर, राजेंद्रनगर, वैभव सोसायटी, शाहूनगर, महाडिकमाळ, माळी कॉलनी, टाकाळा, शिवाजी पार्क, मार्केटयार्ड, लोणार वसाहत, शाहूपुरी पहिली ते पाचवी गल्ली, पाच बंगला, लिशा हॉटेल परिसर.