शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

काखे पुलाचे काम थांबल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:17 IST

कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला जोडणाऱ्या काखे (ता.पन्हाळा) व मांगले (ता. शिराळा) दरम्यान वारणा नदीवर सुरू असलेल्या नवीन पुलाच्या बांधकामाचे ...

कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला जोडणाऱ्या काखे (ता.पन्हाळा) व मांगले (ता. शिराळा) दरम्यान वारणा नदीवर सुरू असलेल्या नवीन पुलाच्या बांधकामाचे काम ठप्प झाल्याने वीस शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा काखेचे सरपंच दगडू पाटील यांनी केला.

२० शेतकऱ्यांची मांगले हद्दीत ४० एकरांवर शेती आहे. येथील शेतकऱ्यांना काखेतून मांगले हद्दीत शेती करण्यासाठी एक दोन कि.मी. अंतर आहे. तथापि जुना पूल पाडून नवीन पुलाचे बांधकाम गतवर्षीपासून सुरू आहे. या शेतकऱ्यांना मोहरे, सातवे, बच्चे सावर्डे मांगले किंवा कोडोली, चिकुर्डे, ठाणापुडे, मांगले या दोन मार्गांवरून जाण्यास पंधरा ते वीस कि.मी. अंतर जावे लागत आहे. याचा शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा भुर्दंड बसत आहे, असे सरपंच दगडू पाटील सांगितले. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासन प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सप्टेंबर २०२० मध्ये या पुलाच्या बांधकामास बालाजी कन्ट्रक्शन, संगमनेर या कंपनीने प्रारंभ केला व सहा महिन्यांमध्ये पुलाचे बांधकाम पूर्णत्वास येणार असल्याचे ठेकेदार व बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, अंतिम टप्प्यात आलेल्या नवीन पुलाचे काम अचानक महिन्यापासून बंद केल्याने सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

फोटो ओळ कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना जोडणाऱ्या काखे - मांगले पुलाचे अर्धवट असलेले काम.