शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर टोलमुक्त करणारच

By admin | Updated: November 22, 2014 00:28 IST

चंद्रकांतदादा पाटील : सरकार सकारात्मक; कायदा कुणीही हातात घेऊ नये

कोल्हापूर : कोल्हापूरच्या ‘टोल’बाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे. कोणत्याही परिस्थितीत ‘कोल्हापूर टोलमुक्त करणारच’, त्यासाठी थोडा वेळ द्यावा, अशी ग्वाही सहकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज, शुक्रवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली. कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शासकीय विश्रामगृह येथे नागरिकांशी संवाद साधल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.मंत्री पाटील म्हणाले, टोल या विषयात सरकारने माघार घेतलेली नाही. चळवळीतून मोठे झालेलो आम्ही कार्यकर्ते आहोत. सायन, पनवेल येथील २००० कोटी रुपये किमतीच्या टोल प्रकल्पातील टोलआकारणी रद्दबाबत सरकारचा विचार सुरू आहे. त्या तुलनेत कोल्हापूरचा प्रकल्पाचा प्रश्न छोटा आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबतही सकारात्मक निर्णय घेऊन टोल रद्द करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या सरकारची स्थिती थोडी अस्थिर आहे. दररोज सरकारकडून घेतले जात असलेले तातडीचे निर्णय आणि सरकार स्थिर करण्यासाठी होत असलेले प्रयत्न यामुळे सरकारची धावपळ होत आहे.तरीही यासंदर्भात महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळासोबत दोनवेळा बैठक घेऊन यावर काही मार्ग निघतो का? याबाबत चर्चा झाली आहे. परंतु जो प्रश्न गेल्या पाच वर्षांत सुटला नाही. तो एकाच रात्रीत कसा सुटू शकेल ? यासाठी आणखी थोडा कालावधी लागण्याची शक्यता आहे. टोलसह एलबीटीबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे. आम्ही टोलमुक्तीची घोषणा केली आहे. त्याच्याशी आम्ही निश्चित बांधील आहोत.एलबीटीबाबत मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. जीएसटी आल्यावर एलबीटी आणि जकात पूर्ण संपवू. व्यापाऱ्यांची मागणी आहे की आम्हाला कर चालेल पण नवीन पर्याय डोक्यावर आणून बसवू नये. व्यापाऱ्यांनीच हा कर व्हॅटवर सरचार्ज आकारण्याचा पर्याय दिला आहे. त्यानुसार हा कर व्हॅटमध्ये जोडता येईल का? याबाबत सरकार विचार करत आहे. कोल्हापूरमध्ये एलबीटी कमी जमा झाला तर अडचण होईल तसेच त्याला पर्यायही दिला नाही तर तेही चालू शकणार नाही. त्यामुळे ना टोल, ना एलबीटी यामधून सरकार मागे गेलेले नाही. त्याला आम्ही तितकेच बांधील आहोत. (प्रतिनिधी)टोलप्रश्नी आज बैठकटोलप्रश्नी उद्या, शनिवारी सकाळी १०.३० वाजता शासकीय विश्रामगृह येथे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीची बैठक होणार आहे.