शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

कोल्हापूर :  विचारांमध्ये ‘नवे-गाव आंदोलन’ येण्याची गरज  : उत्तम पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 13:42 IST

ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य पी. बी. पाटील लिखित ‘समाज परिवर्तन’ आणि ‘नवे-गाव आंदोलन’ या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात पुण्याचे उपजिल्हाधिकारी उत्तम पाटील बोलत होते.

ठळक मुद्दे विचारांमध्ये ‘नवे-गाव आंदोलन’ येण्याची गरज  : उत्तम पाटीलप्राचार्य पी. बी. पाटील लिखित पुस्तकांचे प्रकाशन

कोल्हापूर : आत्मज्ञानी, विज्ञानी असा नवा माणूस आणि नवी मानवी वस्ती निर्माण करणारे आंदोलन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य पी. बी. पाटील यांनी ‘नवे-गाव आंदोलना’द्वारे उभारले. समाजातील सध्याचे प्रश्न सोडविण्यासाठी या आंदोलनातील विचार आपल्या सर्वांमध्ये येणे आवश्यक आहेत, असे प्रतिपादन पुण्याचे उपजिल्हाधिकारी उत्तम पाटील यांनी येथे केले.ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य पी. बी. पाटील लिखित ‘समाज परिवर्तन’ आणि ‘नवे-गाव आंदोलन’ या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.

येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये वाचनकट्टा प्रॉडक्शनतर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे, तर गीता पाटील, शिवाजी पाटील प्रमुख उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे म्हणाले, प्राचार्य पी. बी. पाटील यांनी अत्यंत वेगळे आणि कृतिशील विचार या पुस्तकांच्या माध्यमातून दिले आहेत. ते विचार समाजासाठी महत्त्वाचे आहेत. गीता पाटील म्हणाल्या, ग्रामसेवक ते प्रशासनापर्यंत ‘नवे-गाव आंदोलन’ पोहोचण्याची गरज आहे.या कार्यक्रमात महेश थोरवे, शशिकांत सुतार, सुमय्या मंगळूरकर, गिरिजा गोडे, प्रभाकर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाबासाहेब भोसले, डॉ. बी. एम. हिर्डेकर, प्रताप पाटील, सुहास राजेभोसले, नंदिनी निकम, एस. डी. पाटील, आदी उपस्थित होते. शाहीर दिलीप सावंत व सहकाऱ्यांनी ‘कोल्हापूरची लावणी’ सादर केली. ‘वाचनकट्टा’चे संकल्पक युवराज कदम यांनी प्रास्ताविक केले. उत्तम तळवार यांनी सूत्रसंचालन केले. वनिता कदम यांनी आभार मानले.

 

 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूर