शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

कोल्हापूर विधि सेवा प्राधिकरण राज्यात भारी

By admin | Updated: October 20, 2016 01:20 IST

दिल्लीत ९ नोव्हेंबरला होणार गौरव

कोल्हापूर : कोल्हापूर विधि व सेवा प्राधिकरणाने केलेल्या कार्याची दखल घेत उच्च न्यायालयाने महाराष्ट्रामधील सर्वाेत्कृष्ट प्राधिकरण म्हणून कोल्हापूरच्या प्राधिकरणाची निवड केली आहे. ९ नोव्हेंबर हा ‘विधि सेवा दिन’ असून, या दिवशी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात कोल्हापूरच्या प्राधिकरणाचा गौरव करण्यात येणार आहे. प्राधिकरणाचे सदस्य सचिव उमेशचंद्र मोरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.समाजातील उपेक्षित, आर्थिकदृष्ट्या कमी ऐपत असलेल्या आणि अशिक्षित, अपंग आणि सर्वसामान्य अशांसाठी न्याय मिळण्याची प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी कोल्हापूर विधि व सेवा प्राधिकरणाने पुढाकार घेतला होता. त्यानुसार २०१५ मध्ये अवैध मानवी व्यापाराचे बळी आणि व्यावसायिक लैंगिक शोषण या विषयांवरील परिसंवाद, वारांगणा, तृतीयपंथींना शिधापत्रिका देणे, आधारकार्ड देणे यासाठी प्रयत्न असे उपक्रम राबविले. लहान मुले, लैंगिक अत्याचार, महिला सबलीकरण, घरगुती हिंसाचार याबाबत प्रत्यक्ष मदत, परिसंवाद, चर्चासत्र, संमेलन, प्रदर्शनातून काम केले. त्याची दखल घेत ‘राज्यातील सर्वाेत्कृष्ट प्राधिकरण’ म्हणून निवड करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेला अ‍ॅड. व्ही. व्ही. पाटील-येळवडेकर, अ‍ॅड. शशिकला पाटील, अ‍ॅड. इरफान पटेल, अ‍ॅड. सारिका तोडकर, अ‍ॅड. योगिता हरणे, अ‍ॅड. शुभांगी निंबाळकर, अ‍ॅड. विजय ताटे देशमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)