शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

कोल्हापूर शहर, सहा तालुक्यांतील दहावीचे सगळे विद्यार्थी पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:17 IST

कोरोनामुळे यावर्षी दहावीची अंतिम लेखी परीक्षा रद्द करण्यात आली. त्याऐवजी इयत्ता नववी आणि दहावीतील अंतर्गत गुणांच्या आधारे मूल्यमापन करून ...

कोरोनामुळे यावर्षी दहावीची अंतिम लेखी परीक्षा रद्द करण्यात आली. त्याऐवजी इयत्ता नववी आणि दहावीतील अंतर्गत गुणांच्या आधारे मूल्यमापन करून विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिरोळ तालुक्याचा ९९.९८ टक्के, कागल आणि पन्हाळा तालुक्याचा ९९.९७ टक्के, राधानगरीचा ९९.९२ टक्के, तर हातकणंगले तालुक्याचा ९९.६७ टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्यातील २४९१९ विद्यार्थी हे विशेष प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीमध्ये २११२२, द्वितीय श्रेणीमध्ये ८६१७ आणि उत्तीर्ण श्रेणीत ४३० विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. यावर्षी दहावीसाठी ३०३६६ मुलांनी आणि २४७७७ मुलींनी नोंदणी केली. त्यापैकी ३०३३७ मुले, तर २४७५१ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. नोंदणीमध्ये आघाडी असल्याने यावर्षी उत्तीर्ण होण्यात मुलींच्या तुलनेत मुलांनी आघाडी घेतली आहे.

तालुकानिहाय उत्तीर्ण एकूण विद्यार्थी

हातकणंगले : १२०११

कोल्हापूर शहर : ८०६८

करवीर : ६३६५

शिरोळ : ५१४७

पन्हाळा : ४२९२

कागल : ४०८३

गडहिंग्लज : ३३९३

राधानगरी : २६४७

चंदगड : २५४०

शाहूवाडी : २४००

भुदरगड : २१७२

आजरा : १४४०

गगनबावडा : ५३०

चौकट

१५०३ पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण

जिल्ह्यातील १६१६ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील एकूण १५०३ जण उत्तीर्ण झाले. त्यात ११७१ मुले आणि ३३२ मुली आहेत.