शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

कोल्हापूर : शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ‘सिटू’ची निदर्शने, भाजप सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 17:58 IST

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, यासह विविध मागण्यांसाठी देशातील २०० हून अधिक शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन, अखिल भारतीय किसान संघर्ष समिती स्थापन केली आहे. या माध्यमातून शुक्रवारी दिल्लीतील संसदेवर आयोजित मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू) तर्फे तीव्र निदर्शने करण्यात आली. भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ‘सिटू’ची निदर्शने, भाजप सरकारचा निषेध दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांचा समावेश

कोल्हापूर : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, यासह विविध मागण्यांसाठी देशातील २०० हून अधिक शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन, अखिल भारतीय किसान संघर्ष समिती स्थापन केली आहे. या माध्यमातून शुक्रवारी दिल्लीतील संसदेवर आयोजित मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू) तर्फे तीव्र निदर्शने करण्यात आली. भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येण्यापूर्वी स्वामीनाथ समितीच्या शिफारशी लागू करण्यासह शेतीमालाच्या उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे, कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु सत्तेवर आल्यानंतर यातील एकाही आश्वासनाची पूर्तता न करता जनतेची फसवणूक केली आहे. याच्या निषेधार्थ देशभरातील २०० शेतकरी संघटनांनी शुक्रवारी दिल्लीत संसदेवर मोर्चा काढला. त्याला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘सिटू’तर्फे निदर्शने करण्यात आली.

यावेळी आंदोलकांच्या सरकारविरोधातील धिक्काराच्या घोषणांनी परिसर दणाणला. यानंतर जिल्हाध्यक्ष प्रा. सुभाष जाधव, कार्याध्यक्ष चंद्रकांत यादव, सचिव भरमा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.निवेदनातील मागण्या अशा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट इतका हमीभाव जाहीर करावा, तसेच हा भाव शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मिळेल, याची खात्रीशीर व्यवस्था निर्माण करावी. सरकारने शेती आणि शेतकरी वाचविण्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करावी. आंदोलनात सचिव शिवाजी मगदूम, प्रा. आबासाहेब चौगले, प्राचार्य ए. बी. पाटील, आनंदराव चव्हाण, अमोल नाईक, दत्ता गायकवाड, आदी सहभागी झाले होते.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर