शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

कोल्हापूर :अंबाबाई मंदिरात  दीपमाळा, सज्जाची स्वच्छता ...शारदीय नवरात्रौत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 10:42 IST

शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सोमवारपासून मंडप उभारणीला सुरुवात झाली, तर दीपमाळा, सज्जा याची पाण्याने स्वच्छता करण्यात आली.

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सोमवारपासून मंडप उभारणीला सुरुवात झाली, तर दीपमाळा, सज्जा याची पाण्याने स्वच्छता करण्यात आली. याचबरोबर शिखराची रंगरंगोटी करण्यात आली आहे.

१० आॅक्टोबरपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होत आहे; त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीसह जिल्हा प्रशासनाने नियोजनासाठी बैठका सुरूकेल्या आहेत. रविवार (दि. ३०) पासून अंबाबाई मंदिर शिखराची स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. याचे काम मुंबईच्या एस. एम. एस. या प्रा. लि. संस्थेला देण्यात आले आहे. गेली १५ वर्षे ही संस्था सेवाभावी वृत्तीने अंबाबाई मंदिराची स्वच्छता करते.

सोमवारी दीपमाळा व सज्जाची साफसफाई करण्यात आली. यासाठी १४ स्वयंसेवक कार्यरत आहेत. रोज सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत स्वच्छता करण्यात येते. गुरुवारी (दि. ४) गाभारा आणि कासव चौक स्वच्छता करण्यात येणार आहे. नवरात्रौत्सवापर्यंत ही स्वच्छता करण्यात येणार असल्याचे कंपनीचे प्रमुख संजय माने व किशोर मेस्त्री यांनी सांगितले.