शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

कोल्हापूर : प्रादेशिक विकास आराखड्याबाबत आणखी १५०० हरकती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 12:30 IST

कोल्हापूर जिल्ह्याच्या सुधारित प्रादेशिक योजनेबाबत ३१ जुलैअखेर १५००  हरकती दाखल झाल्या आहेत. याआधीही या योजनेबाबत सुमारे पाच हजारांहून अधिक सूचना व हरकतींबाबत सुनावणी घेण्यात आली होती; पण ज्या तक्रारी अगर हरकतींचे योग्य निराकरण झाले नाही, अशा नागरिकांना पुन्हा बाजू मांडण्याची संधी शासनाने दिली होती.

ठळक मुद्देप्रादेशिक विकास आराखड्याबाबत आणखी १५00 हरकतीनागरिकांना पुन्हा बाजू मांडण्याची संधी

कोल्हापूर : जिल्ह्याच्या सुधारित प्रादेशिक योजनेबाबत ३१ जुलैअखेर १५००  हरकती दाखल झाल्या आहेत.याआधीही या योजनेबाबत सुमारे पाच हजारांहून अधिक सूचना व हरकतींबाबत सुनावणी घेण्यात आली होती; पण ज्या तक्रारी अगर हरकतींचे योग्य निराकरण झाले नाही, अशा नागरिकांना पुन्हा बाजू मांडण्याची संधी शासनाने दिली होती.ज्या हरकतदारांनी पूर्वी प्रादेशिक योजना कार्यालयात हरकती अगर सूचना दाखल केली असेल व त्यात त्यांनी नमूद केलेली सूचना शासनाने अमान्य केली आहे. अशाच हरकतदार व सूचनाधारकांनी नव्याने अर्ज करायचे असल्याचे जाहीर प्रकटन त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष शिवराज पाटील केले आहे. याला अनुसरून या १५00 हरकती दाखल करण्यात आल्या आहेत.यानंतर आता येत्या १५ दिवसांमध्ये अध्यक्ष शिवराज पाटील, सहा. संचालक नगररचना धनंजय खोत आणि वाय. एस. कुलकर्णी यांच्या त्रिसदस्यीय समितीपुढे या हरकती मांडल्या जाणार आहेत. त्यानंतर याचा अहवाल शासनाकडे पाठवला जाणार आहे. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर