शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कोल्हापूर : विद्यार्थी परिषदेच्या वतीने संपूर्ण देशभर ‘१०० टक्के मतदान’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 12:41 IST

देशात युवा पिढी आजही मतदान करण्यासाठी दुर्लक्ष करते, त्यांना मतदानाच्या हक्काचे महत्त्व पटवून देऊन मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने संपूर्ण भारतात ‘१०० टक्के मतदान’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. अशी माहिती परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री आशिष चौहान यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्दे विद्यार्थी परिषदेच्या वतीने संपूर्ण देशभर ‘१०० टक्के मतदान’ अभियान फेब्रुवारीमध्ये १५ तारखेपर्यंत शहर, ग्रामीण भागात जनजागृती

कोल्हापूर : देशात युवा पिढी आजही मतदान करण्यासाठी दुर्लक्ष करते, त्यांना मतदानाच्या हक्काचे महत्त्व पटवून देऊन मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने संपूर्ण भारतात ‘१०० टक्के मतदान’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. अशी माहिती परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री आशिष चौहान यांनी पत्रकार परिषदेत दिली.चौहान म्हणाले, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नुकतेच ६४ वे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झाले. यामध्ये युवा पिढीला शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करणे या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील माओवादी प्रसार कमी करणे, महिलांच्या सन्मानासाठी अभियान राबविणे यासह शैक्षणिक पद्धतीमधील पद्धत बंद करणे या विषयावर चर्चा झाली.पहिल्या टप्प्यांमध्ये युवकांमध्ये मतदानाचे महत्त्व, मतदान नावनोंदणीसाठी फेब्रुवारीमध्ये १ ते १५ तारखेपर्यंत सर्व शहरात, ग्रामीण भागातील महाविद्यालयांत जाऊन जनजागृती केली जाणार आहे. प्रांत सहमंत्री प्रवीण जाधव, साधना वैराळे, कोल्हापूर महानगरमंत्री सौरभ कुऱ्हाडे, आदी उपस्थित होते.

टॅग्स :Electionनिवडणूकkolhapurकोल्हापूर