शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

राजेंद्रनगरात भांडणे सोडविण्यावरच चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:16 IST

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातील वाद सोडविण्यासाठी गेलेल्या युवकांवर चाकू हल्ला करण्याचा प्रकार राजेंद्रनगरातील पटांगणानजीक घडला. याप्रकरणी चौघांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात ...

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातील वाद सोडविण्यासाठी गेलेल्या युवकांवर चाकू हल्ला करण्याचा प्रकार राजेंद्रनगरातील पटांगणानजीक घडला. याप्रकरणी चौघांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. ऋषिकेश श्रीमंत शिंदे (वय २१ रा. राजेंद्रनगर) असे जखमीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ऋषिकेश शिंदे यांच्या मामाचे व त्र्यंबक गवळी यांच्यात पूर्ववैमनस्यातून वाद होता. यातून वादावादी सुरू होती. त्याचवेळी शिंदे हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्ती करत होता. त्यावेळी त्याने मामाला घेऊन बाजूला येत असताना चौघा संशयितांनी शिंदे याच्यावरच चाकू हल्ला केला. यामध्ये शिंदे यांच्या हातावर वार झाल्याने ते जखमी झाले. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपी त्रंबक गवळी, श्रीमंत गवळी, कुमार गायकवाड, सलीम अफखान (सर्व रा. राजेंद्रनगर) यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.