शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Hasan Mushrif : 'साहेब,..तर लोक तुम्हालाही खड्यासारखे बाजूला करतील'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 12:33 IST

कोल्हापूर : बँक एवढी चांगली चालवली होती, तर दगड धोंडे जरी उभे केले असते तर ते निवडून आले असते, ...

कोल्हापूर : बँक एवढी चांगली चालवली होती, तर दगड धोंडे जरी उभे केले असते तर ते निवडून आले असते, पण तुम्ही भाजप आणि कोरेंना जवळ करुन काय मिळवले अशी मंत्री हसन मुश्रीफ यांना उद्देशून वडगावमधील एका वाचकाने लोकमतला फोन करुन विचारणा केली. तुम्ही असेच सगळ्यांना गृहीत धरुन चालणार असाल तर लोक तुम्हालाही खड्यासारखे बाजूला करतील हे लक्षात ठेवा असा इशाराही दिला आहे.लोकमतने मतदानानंतर केलेले निवडणुकीचे विश्लेषण तंतोतंत खरे ठरल्याबद्दल अभिनंदन करतानाच त्यांनी नेत्यांच्या सोईस्कर भूमिकांचाही खरपूस भाषेत समाचार घेतला. विशेषता मुश्रीफ यांनी याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे अशी सुचनाही त्यांनी केली. दरवेळी सोईच्या भूमिका घेणे मतदारांनाही रुचत नाही, हे जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत मतदारांनी दाखवून दिले आहे.बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पहिल्यापासूनच निकराचे प्रयत्न केले. मात्र स्थानिक राजकारणातून एकमेकांच्या उमेदवारीला झालेला विरोध, त्यात इच्छूकांच्या मांदियाळीने निवडणूक लागली. शेवटच्या टप्यात खासदार संजय मंडलिक यांनी सवतासुभा मांडत निवडणुकीत चांगलाच रंग आणला. पतसंस्था, दूध संस्था, प्रक्रियासह राखीव गटा अशा नऊ जागांवर त्यानी तगडे आव्हान निर्माण केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकHasan Mushrifहसन मुश्रीफResult Dayपरिणाम दिवस