शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

'मोदींसमोर बोलायला कर्नाटकातील भाजप नेते घाबरतात': सतीश जारकीहोळी यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 15:26 IST

बेळगावातील होणाऱ्या अधिवेशन आणि पुरग्रस्तांना मदतीवरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू असताना माजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी कर्नाटकातील भाजप नेत्यांना टार्गेट केले आहे.

ठळक मुद्दे'मोदींसमोर बोलायला कर्नाटकातील नेते घाबरतात'सतीश जारकीहोळी यांचा टोला

बेळगाव : बेळगावातील होणाऱ्या अधिवेशन आणि पुरग्रस्तांना मदतीवरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू असताना माजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी कर्नाटकातील भाजप नेत्यांना टार्गेट केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या समोर पुरग्रस्तांच्या समस्या मांडण्यात कर्नाटक भाजपचे नेते घाबरतात. आम्हाला बोलायला संधी दिल्यास उत्तर कर्नाटकातील पुरग्रस्तांच्या समस्या मांडू असा टोला सतीश जारकीहोळी यांनी लगावला आहे. बेळगावात शुक्रवारी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतेवेळी बोलत होते.देशात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपा सरकार आहे मात्र कर्नाटकच्या जनतेला याचा काहीही उपयोग झालेला नाही केंद्राकडून पूरग्रस्तांना मदत आणण्यात राज्यातील भाजप नेत्यांना अपयश आले आहे केंद्राने अद्याप एक पैसाही निधी पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून दिलेला नाही असेही ते म्हणाले.भाजपाने बेळगावात अधिवेशन घेऊन दाखवावे असे आवाहन करत हिवाळी अधिवेशन घेण्याचे धाडस कर्नाटक सरकारकडे नाही असा देखील टोला माजी पालकमंत्र्यांनी लगावलाय. आंदोलक पूरग्रस्तांना आणि शेतकऱ्यांना घाबरून भाजप सरकारने बेळगावात होणारे अधिवेशन बंगळुरूला स्थलांतरित केला आहे असा आरोप देखील त्यांनी केला.बेळगाव सह उत्तर कर्नाटकात आलेल्या पूर परिस्थितीला सामोरे जाण्यास आणि पूरग्रस्तांना मदत करण्यास कर्नाटक सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. पूरग्रस्तांना मदत मिळावी यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनात कर्नाटक काँग्रेसचे दिग्गज नेते सहभागी होतील असेही त्यांनी नमूद केले.

पूरग्रस्तांना वितरण केलेले चेक आणि ठिकाणी बाऊन्स झाले आहेत. घरे बांधण्यासाठी शेड निर्माण करण्यासाठी एनडीआरएफ मार्गसुचीची अडचण येत आहे महसूल मंत्री फक्त बेंगलोर पुरता मर्यादित आहेत अजूनही ते बेंगलोर बाहेर आलेले नाहीत त्यामुळे या पूर् ग्रस्तांना अडचणी येत आहेत असे त्यांनी नमूद केलं.मी सांगेल त्याला गोकाक मधून काँग्रेसचे तिकीट मिळेल आणि मी विरोधी पक्ष नेत्यांच्या स्पर्धेत नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केलं. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबाबत विचारले असता ते म्हणाले की 'जे कोणी चुकत आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे'. हेब्बाळकर या चौकशीला सामोरे जाण्यास सक्षम आहेत असेही ते म्हणाले.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाbelgaonबेळगावkolhapurकोल्हापूर