शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘कडकनाथ' फसवणूकप्रकरणी मतदानावर बहिष्काराचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 18:48 IST

सांगली जिल्ह्यातील महारयत अ‍ॅग्रो इंडिया प्रा. लि. कंपनीकडून हजारो शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे; त्यामुळे शेतकऱ्यांनी न्यायासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्दे कोल्हापूर जिल्हा कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समिती न्याय मिळत नसल्याने सामूहिक आत्महत्येचीही मागितली परवानगी

कोल्हापूर : सांगली जिल्ह्यातील महारयत अ‍ॅग्रो इंडिया प्रा. लि. कंपनीकडून हजारो शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे; त्यामुळे शेतकऱ्यांनी न्यायासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. तसेच न्याय मिळाला नाही, तर सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीतर्फे सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.निवेदनात म्हटले आहे की, कंपनी चालकांवर कारवाई करण्यास टाळाटाळ होत आहे; त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास दोन हजार कुटुंबांच्या वतीने २५ आॅक्टोबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशाराही दिला आहे. तसेच न्याय मिळाला नाही तर राज्यपाल यांनी सामूहिक आत्महत्या करण्याची मागणीही शिष्टमंडळाने केली आहे. याचबरोबर कंपनीच्या लोकांनी कागदपत्रांमध्ये फेरफार, अंडी व खाद्य खरेदी-विक्रीतून अपहार केला आहे; त्यामुळे त्यांना लवकर अटक करण्यात यावी.शिष्ठमंडळामध्ये कॉ. दिग्विजय पाटील, विजय आमते, जिशान गोलंदाज, संदीप पाटील, उदय पाटील, बबन मुल्लानी, सागर दिंडे, अशोक नायकवडी, जीवन कांबळे, आनंदा खोत, बाळकृष्ण शिरसटे, आदी सहभागी होते.‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांना हद्दपारीच्या नोटिसा निषेधार्हस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे व वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांना पोलीस प्रशासनाने चार जिल्ह्यांतून हद्दपारीची नोटीस बजावली आहे. त्याचा कोल्हापूर जिल्हा कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीतर्फे निषेध करण्यात आला.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर