शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

निम्मे पूरग्रस्त अनुदानाच्या प्रतीक्षेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:27 IST

जिल्ह्यात २१ ते २४ जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे ७० हजारांवर कुटुंबांचे नुकसान झाले आहे. त्यात घरात पाणी शिरल्याने ...

जिल्ह्यात २१ ते २४ जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे ७० हजारांवर कुटुंबांचे नुकसान झाले आहे. त्यात घरात पाणी शिरल्याने प्रापंचिक साहित्याचे नुकसान, घर-गोठ्याची पडझड, पशुधनचे नुकसान, हस्तकला कारागीर, दुकान-व्यावसायिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. यापूर्वी २०१९ मध्ये पूर आला त्यावेळी अशा स्थलांतरित पूरग्रस्तांना पुढील काही दिवसांतच तातडीच्या रकमेचे वाटप केले होते. यंदा मात्र महिना झाला तरी निम्म्या पूरग्रस्तांना मदतीचा रुपयादेखील मिळालेला नाही. यंदा राज्य शासनाकडून १५ ऑगस्टच्या दरम्यान निधी आला. तो तालुक्यांना वर्ग करून गेल्या आठ दिवसांत त्याचे वाटप सुरू केले आहे.

--

सानुग्रह अनुदान वाटपाची सद्य:स्थिती

तालुका : पूरग्रस्तांची संख्या : अनुदान मिळालेले लाभार्थी : वाटप झालेली रक्कम : अनुदान न मिळालेले पूरग्रस्त : शिल्लक रक्कम

करवीर : २५ हजार ६०० : १० हजार ७९२ - ५ कोटी ३९ लाख ६० हजार : १४ हजार ८०८ : १ कोटी ४० हजार

शिरोळ : १८ हजार ७५८ : १० हजार १५७ : ५ कोटी ७ लाख ८५ हजार : ८ हजार ६०१ : ०

इचलकरंजी शहर : ७ हजार ६०० : १ हजार ५३६ : ७६ लाख ८० हजार : ६ हजार ६४ : ०

हातकणंगले : ४ हजार ६०० : २ हजार ६७३ : १ कोटी ३३ लाख ६५ हजार : १ हजार ९२७ : २ हजार ५००

पन्हाळा : ३ हजार १४३ : १ हजार ५७२ : ७८ लाख ५७ हजार ५०० : १ हजार ५७१ : ०

कागल : २ हजार ५४१ : २ हजार ४२१ : ६० लाख ५२ हजार ५०० : १२० : ०

इचलकरंजी ग्रामीण : २ हजार ४६८ : २हजार ४६८ : १ कोटी २३ लाख ४० हजार : ० : ०

गडहिंग्लज : १ हजार ८७२ : ९५९ : ४७ लाख ९५ हजार : ९१३ : ०

शाहूवाडी : १ हजार ४९४ : १ हजार ४५९ : ३६ लाख ४७ हजार ५०० : ३५ : ८७ हजार ५००

चंदगड : ४११ : ४११ : १० लाख २७ हजार ५०० : ० : ०

गगनबावडा : ३३७ : ३०० : ७ लाख ५० हजार : ३७ : ०

भुदरगड : ३३६ : ३३६ : ८ लाख ४० हजार : ० : १ लाख ८० हजार

राधानगरी : २३० : २३० : ५ लाख ७५ हजार : ० : ०

आजरा : ८८ : ४४ : २ लाख २० हजार : ४४ : ०

एकूण : ६९ हजार ४७८ : ३५ हजार ३५८ : १६ कोटी, ३८ लाख, ९५ हजार : ३४ हजार १२० : १ कोटी ३ लाख १० हजार

-------------