शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
4
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
5
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
6
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
7
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
8
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
9
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
10
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
11
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
12
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
13
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
14
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
15
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
17
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
18
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
19
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
20
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले

खताच्या दरवाढीविरोधात जनसुराज्य रस्त्यावर उतरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:25 IST

केंद्र सरकारच्या धोरणामुळे गेल्या सहा वर्षांत शेती मालाला योग्य भाव मिळत नाही. मात्र, रासायनिक खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. ...

केंद्र सरकारच्या धोरणामुळे गेल्या सहा वर्षांत शेती मालाला योग्य भाव मिळत नाही. मात्र, रासायनिक खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. उद्योगधंदे कोलमडले आहेत, नोकर भरती बंद आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढत चालली आहे, जीवनावश्यक वस्तूंची प्रचंड महागाई वाढत आहे.

यात जनता, शेतकरी, तरुण वर्ग होरपळत असताना केंद्र सरकार ३७० कलम रद्द केले, पुलवामा स्ट्राइक, राममंदिर अशा प्रश्नांकडे लक्ष वेधून देशातील जनतेच्या रोजीरोटीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनतेत असंतोष पसरला आहे, असे विजयसिंह जाधव यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या किमती कमी असताना देखील सहा वर्षांत पेट्रोल, डिझेलच्या किमतीत आजपर्यंत पंचवीस रु.पर्यंत वाढ झाली. तेलाच्या किमतीच्या तुलनेत जीवनावशक वस्तूंचे दर किती वाढले, खतांचे दर तर पाचशे ते हजार रु.पर्यंत वाढले. शेतकऱ्यांच्या शेती मालाचा भाव व जोडधंदा असणाऱ्या दूध व्यवसायाचा उत्पादकांना मिळणाऱ्या दरात पाच-सहा वर्षांत कोणतीच अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे केंद्राच्या धोरणाने सामान्य माणूस व शेतकरी, मजूर, बेरोजगार भरडला जात असून त्यांना न्याय मिळावा यासाठी शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न बनलेल्या खत दरवाढीविरोधात जनसुराज्य शक्ती पक्ष रस्त्यावर उतरणार असल्याचे विजयसिंह जाधव यांनी सांगितले.