शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

पाऊस आला रे...

By admin | Updated: June 3, 2016 01:37 IST

जोरदार हजेरी : बिंदू चौक, लक्ष्मीपुरी अंधारात

कोल्हापूर : जिल्ह्याच्या बहुतांश भागात गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, शिरोळ, शाहूवाडी, कागल व करवीर तालुक्यांच्या काही भागात जोरदार पाऊस पडला. शहरात मात्र, दुपारी सरी पडल्याने गारवा निर्माण झाला. शेतकरी मात्र या पावसाने सुखावला आहे. प्रथमच दुष्काळी झळा सोसाव्या लागलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना पावसाची प्रतीक्षा होती. गुरुवारी दुपारपर्यंत आभाळ स्वच्छ होते. सूर्य तळपत होता. दुपारनंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी आकाशात ढग जमू लागले अन् वादळी पाऊस सुरू झाला. कोल्हापुरात चारच्या सुमारास दक्षिणेकडील भागात चांगला पाऊस झाला. रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहत होते. यंदाच्या या पहिल्या पावसात अनेकांनी मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटला. शहरात अचानक रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वाऱ्यासह पावसाची सुरुवात झाली. यातच बिंदू चौक, लक्ष्मीपुरीतील काही विद्युत वाहिन्यांमध्ये बिघाड झाला. यामुळे बिंदू चौक आणि लक्ष्मीपुरीचा संपूर्ण परिसर रात्री उशिरापर्यंत अंधारात होता.मोबाईलने केला ‘आरटीओ’चा घातकोल्हापूर : भुदरगड किल्ल्यावर कुटुंबासमवेत गेलेले कोल्हापूर प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक प्रकाश पंढरीनाथ पाटील (वय ५५, सध्या रा. हिम्मतबहाद्दर परिसर, ताराबाई पार्क, कोल्हापूर, मूळ गाव डोंगरगाव, ता. येवला, जि. नाशिक) यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. वीज पडली त्यावेळी पाटील हे मोबाईलवर बोलत होते. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. विजेमुळे प्रकाश पाटील यांच्याशेजारी असलेल्या त्यांच्या पत्नी चंद्रकला व मुलगी ऋतुजा या बाजूला फेकल्या गेल्या. त्यांना फारशी इजा झालेली नाही.