शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

सरपंचपदाचा शिलेदार कोण ठरणार !--- गावचा विकास ठरतोय कळीचा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 23:50 IST

जयसिंगपूर : गावातील मूलभूत प्रश्न, विकासाचे मुद्दे, प्रभागातील रस्ते व नाल्याचा प्रश्न, अर्धवट कामे पूर्ण करणे,

ठळक मुद्दे शिरोळ तालुक्यामध्ये १४ गावांतून सरपंचपदाचे ४९ उमेदवार

संदीप बावचे ।लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : गावातील मूलभूत प्रश्न, विकासाचे मुद्दे, प्रभागातील रस्ते व नाल्याचा प्रश्न, अर्धवट कामे पूर्ण करणे, गावाचा विकास अशा विविध मुद्यांवर सत्ताधारी आणि विरोधक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रचारयंत्रणा राबवित आहेत. शिरोळ तालुक्यातील चौदा गावांत प्रचाराची रणधुमाळी सुरू असून ४९ उमेदवार सरपंचपदाचे भवितव्य आजमावत आहेत. थेट सरपंचपदामुळे गावातील सरपंचाला महत्त्व आले असले तरी आघाड्यातून लढणाºया उमेदवाराला कसरत करावी लागत आहे.

शिरोळ तालुक्यातील औरवाड, कवठेसार, कनवाड, उमळवाड, संभाजीपूर, अकिवाट, नवे दानवाड, टाकवडे, राजापूर, राजापूरवाडी, शिवनाकवाडी, हरोली, हेरवाड व खिद्रापूर या चौदा गावांतील ग्रामपंचायत निवडणुकीत कमालीची चुरस वाढली आहे. सोयीप्रमाणे नेत्यांनी आघाड्या केल्या आहेत. दरम्यान, प्रथमच थेट सरपंचपदाच्या निवडणुकीमुळे रंगत आली आहे. खुल्या गटातील सरपंच पदामुळे उमेदवारांत ईर्ष्या वाढली आहे. निवडणुकीच्या या रणधुमाळीत विविध विकासकामांच्या मुद्यावर भर दिला जात आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांचे कच्चे दुवे पाहून प्रचार करीत आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने तालुका नेत्यांचाही प्रचार दौरा सुरू आहे.मतदारांची दिवाळीथेट नगराध्यक्ष पदानंतर थेट सरपंच निवडणुका होत आहेत. नगरपालिका निवडणुकीत आघाडीतील उमेदवारांच्या बळावर नगराध्यक्ष निवडून आल्याचे दिसून येत आहे.तीच परिस्थिती ग्रामपंचायत निवडणुकीत दिसत असली तरी सरपंचपदाच्या उमेदवाराला मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे.प्रचार करताना संपूर्ण गाव पिंजून काढावा लागत असून, आघाडीतील उमेदवारांनाही रसद पुरवावी लागत आहे. त्यामुळे उमेदवारांबरोबर मतदारांचीही दिवाळी सुरू आहे.