शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

‘आयआरबी’च देणं ६ सप्टेंबरला ठरणार

By admin | Updated: August 17, 2015 00:47 IST

मुख्यमंत्र्यांना अहवाल : टोलप्रश्नी आज लवादासमोर होणार चर्चा

कोल्हापूर : टोलप्रश्नी आज, सोमवारी मुंबईत लवादासमोर ‘आयआरबी’, महापालिका आणि मूल्यांकन समितीचे प्रतिनिधी आपली बाजू लेखी स्वरूपात मांडणार आहेत. याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला जाणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘आयआरबी’चे देणं दि. ६ सप्टेंबरला निश्चित करणार आहेत. टोलप्रश्नी मागील मंगळवारी (दि. ११) झालेल्या बैठकीत ‘आयआरबी’चे प्रतिनिधी, महापालिका व कृती समिती यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोनसदस्यीय लवादासमोर मूल्यांकनाबाबत आपली बाजू मांडली. यावेळी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे व अन्य उपस्थित होते.दोन्ही बाजूंनी जोरदार बाजू मांडल्याने कोणीही आपल्या मतांपासून दूर हटले नाही. त्यामुळे मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लवादासमोर ‘आयआरबी’ व महापालिका यांना लेखी स्वरूपात नेमकं किती देणं आहे, याची विस्तृत माहिती सादर करण्यास सांगितले आहे. त्यानुसार दोन्हींकडून बाजू मांडली जाईल. ‘आयआरबी’चे प्रतिनिधी, ‘महापालिकेतर्फे शहर अभियंता, तर मूल्यांकन समितीचे आर्किटेक्ट राजू सावंत, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके हे आपली बाजू लवादासमोर स्पष्ट करणार आहेत. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर लवाद आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री ‘आयआरबी’चं देणं किती हे ६ सप्टेंबरला निश्चित करण्याची शक्यता आहे. आयआरबी’चं देणं किती, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ६ सप्टेंबरला निर्णय घेणार आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी देणं भागविताना ते संपूर्ण राज्य शासनाकरवी द्यावे. कोल्हापूर महापालिकेवर त्याचा बोजा टाकू नये. कारण महापालिकेची सद्य:स्थितीत आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे आमची कृती समितीतर्फे मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी ते देणं राज्य शासनाच्या गंगाजळीतून द्यावे. - निवासराव साळोखेटोलविरोधी कृती समिती, कोल्हापू