शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

समाजकल्याणच्या वसतिगृह गैरकारभाराची चौकशी करा

By admin | Updated: January 19, 2015 00:20 IST

भारतीय दलित महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बांबवडे : कोल्हापूर जिल्ह्यातील समाजकल्याण विभागातील अनुदानित वसतिगृहातील गैरकारभाराची व गैरसोयींची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी भारतीय दलित महासंघाच्यावतीने पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, जिल्ह्यातील समाजकल्याण विभागातील भ्रष्ट व बेजबाबदार प्रशासनामुळे मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांची हेळसांड होत असून, त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.जिल्ह्यात ४५ अनुदानित वसतिगृहे असून, त्यांना समाजकल्याण विभागाकडून कोट्यवधींचे अनुदान मिळते. विद्यार्थ्यांची संख्या १४०० असून, त्यांना दरमहा ९०० रुपये अनुदान दिले जाते. असे असतानाही वसतिगृहांची अवस्था अतिशय बिकट आहे. बहुतेक वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांचा अभाव आहे. शिवाय त्यांना मिळणारे अन्नसुद्धा निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आले आहे. विद्यार्थ्यांच्या शौचालयाची दुरवस्था झाली आहे. त्यांना मिळणारे अनुदान काही ठिकाणी लाटण्याचा प्रयत्न केला जातो. अशा भ्रष्ट व बेजबाबदार प्रवृत्तींमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.