शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कोल्हापूर बिंदू चौकात सिटीझन फोरम यांच्यासह सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचे अभिनव आंदोलन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 11:11 IST

विविध पक्षांकडून लोकशाहीची आणि मतदारांची थट्टा करीत असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लवकरच हे राजकीय नाट्य थांबविले नाही तर सर्वच राजकीय पक्षांविरोधात जनहित याचिका दाखल केली जाईल.

ठळक मुद्देयाउलट ज्यांनी मतदानच केले नाही, अशांकडून बरं झाले आपण मतदान केले नाही, अशी चर्चा सुरू झाली आहेराजकीय अस्थिरतेबाबत ‘आत्मचिंतन’

कोल्हापूर : राज्यामध्ये सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेबाबत बिंदू चौकात मंगळवारी सिटीझन फोरमच्यावतीने आत्मचिंतन व आत्मक्लेश आंदोलन केले. दिवसभर सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी येथे ठिय्या मारून अभिनव आंदोलन केले.

सिटीझन फोरमचे प्रसाद जाधव म्हणाले, राज्यातील मतदारांनी मते देऊन आपल्या पसंतीच्या पक्षाच्या उमेदवाराला विधान भवनात पाठविले; पण गेले महिनाभर मतदारांच्या मताचा व लोकशाहीचा अनादर होत असल्याचे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. ही परिस्थिती पाहून ज्या मतदारांनी मतदान केले, त्यांना पश्चात्ताप होत आहे. याउलट ज्यांनी मतदानच केले नाही, अशांकडून बरं झाले आपण मतदान केले नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. विविध पक्षांकडून लोकशाहीची आणि मतदारांची थट्टा करीत असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लवकरच हे राजकीय नाट्य थांबविले नाही तर सर्वच राजकीय पक्षांविरोधात जनहित याचिका दाखल केली जाईल.

फोरमचे सचिव प्रकाश सरनाईक म्हणाले, राज्यभरातील महापुरामुळे शेतकरी, कष्टकरी हवालदिल झाला आहे. त्यांना तत्काळ मदत करणे आवश्यक असताना सत्ता संघर्ष सुरू आहे. तातडीने सरकार स्थापन करण्याची राजकीय पक्षांना सद्बुद्धी मिळावी, या उद्देशाने आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी आंदोलनाची सांगता झाल्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी हिंदुत्ववादी संघटनेचे बंडा साळोखे, गौरव लांडगे, संपतराव पवार-पाटील, अवधूत भाट्ये, सुनील पाटील, सचिन तोडकर, सेवासंघाचे चंद्रकांत पाटील, अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर, गणेश लाड, केशव माने, अजित नलवडे, महादेव जाधव, वैभवराजे राजेभोसले, वैभव हिलगे, बाळासाहेब भोसले, राजवर्धन यादव, अखतार इनामदार, सचिन बिरांजे, विशाल शिराळकर, अमोल कुरणे, महादेव विभूते उपस्थित होते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStrikeसंप