शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

भारतीय लोकशाही ही आज लोकांची शाही राहिली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:17 IST

नेसरी : सामान्य माणसाची भूमिका ही ग्रामपंचायत ते संसदेपर्यंतच्या मतदानापुरती राहिली आहे. त्यापलीकडे सामान्यांना मुभा राहिलेली दिसत नाही. तेव्हा ...

नेसरी : सामान्य माणसाची भूमिका ही ग्रामपंचायत ते संसदेपर्यंतच्या मतदानापुरती राहिली आहे. त्यापलीकडे सामान्यांना मुभा राहिलेली दिसत नाही. तेव्हा ५ वर्षांतून एकदाच सामान्यांना महत्त्व प्राप्त होणारी लोकशाही ही आज लोकांची शाही राहिलेली नाही, असे स्पष्ट मत डॉ. भारती पाटील यांनी व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठ व तु. कृ. कोलेकर वरिष्ठ महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागातर्फे 'भारतीय लोकशाहीची ७० वर्षे' या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय ई-चर्चासत्रात त्या बोलत होत्या. संस्थाध्यक्ष तथा जि. प. सदस्य अ‍ॅड. हेमंत कोलेकर अध्यक्षस्थानी होते. प्र. प्राचार्य डॉ. एस. बी. भांबर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.

डॉ. पाटील म्हणाल्या, जगातील १६७ लोकशाही मानणाऱ्या देशांत भारताचा ४२ वा नंबर लागतो. त्यामुळे ही फसवी व दुबळी लोकशाही असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. लोकशाहीची गत १०-१५ वर्षात हळूहळू घसरण झालेली दिसते. निर्णय हे सामान्यांपेक्षा अभिजनांसाठी घेतले जातात. लोकशाहीचा आत्मा मानला जाणाऱ्या भारतीय माध्यमांचीही गळचेपी सुरू आहे.

महिलांना योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही. लोकशाही विकेंद्रीत व्हावी व ती समाजात रुजावी यासाठी प्रत्येकाच्या घरातूनच प्रयत्न व्हायला हवेत, असे सांगून डॉ. पाटील यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत विविध प्रश्न उपस्थित केले.

अ‍ॅड.

यावेळी भवन्स गांधी सेंटर आॅफ सायन्स अ‍ॅण्ड ह्युमन व्हॅल्यूज भारतीय विद्या भवन बंगळुरूच्या संचालिका डॉ. मीना देशपांडे, राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार, पारनेर महाविद्यालयाचे प्रा. वीरेंद्र धनशेट्टी यांनी मार्गदर्शन केले. शिवाजी विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. रवींद्र भणगे, न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, संस्था संचालिका डॉ. अर्चना कोलेकर यांनी भूषविले.

देशभरातून २४८ जणांनी या ई-चर्चासत्रात भाग घेतला. डॉ. अनिल पाटील, प्रा. एस. बी. चौगुले यांनी सूत्रसंचलन केले. समन्वयक डॉ. एच. एस. कुचेकर, प्रा. ए. ए. देसाई यांनी आभार मानले.