शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

कोरोना रुग्णांचे डिस्चार्ज वाढले, मृत्यूही कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत २०१७ जणांना डिस्चार्ज दिले. एकूण २४ जणांचा मृत्यू झाला. नव्याने १७७६ ...

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत २०१७ जणांना डिस्चार्ज दिले. एकूण २४ जणांचा मृत्यू झाला. नव्याने १७७६ जणांना कोरोनाची लागण झाली. सर्वाधिक बाधित रुग्ण कोल्हापूर शहरात आहेत.

कोरोना रुग्णसंख्येतील वाढ कायम आहे. आरोग्य प्रशासनाने आरटीपीसीआरच्या चाचणीत वाढ केली आहे. यामुळे बाधित रुग्णांचा शोध लवकर लागत आहे. यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ दिसत असल्याचे आरोग्य प्रशासनाचे म्हणणे आहे. आजरा, हातकणंगले, कागल, पन्हाळा, करवीर, शिरोळ तालुक्यातील रुग्णसंख्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. चोवीस तासांत मृत झालेल्यात सहा जण दीर्घ आजारी होते. १३ जण ६० वर्षांवरील होते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पहिल्या ४८ तासांत तिघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूची संख्या २४ असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणत ८९.४ टक्के आहे.

चौकट

कोरोनाने मृत्यू झालेल्या शहरातील परिसराचे तर तालुकानिहाय गावांची नावे अशी :

कोल्हापूर शहर : यादवनगर, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शिवाजी पेठ राजाराम चौक

शाहूवाडी : सोनुर्ले, चरण

गडहिंग्लज : अर्जुनवाडी, गडहिंग्लज

हातकणंगले : किणी

शिरोळ : शिरोळ, निमशिरगाव, जयसिंगपूर

आजरा : आर्दाळ, पोळगाव

करवीर : पाचगाव, कुडीत्रे, सांगरूळ, चिंचवाड

राधानगरी : पुगांव दोन

हातकणंगले : इचलकरंजी

पन्हाळा : आमटेवाडी

कागल : कागल