शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
3
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
4
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
5
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
6
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
7
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
8
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
9
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
10
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
11
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
12
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
13
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
14
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
15
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
16
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
17
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
18
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
19
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
20
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान

उचंगीच्या पुनर्वसनाबाबत १० एप्रिलपर्यंत बैठक न झाल्यास धरणाचे काम बंद पाडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:23 IST

धरणाची उंची दोन मीटरने वाढविण्याचा निर्णय झाल्याने संकलन रजिस्टरमध्ये बदल होणार आहेत. निर्वाह क्षेत्राचा सध्याचा प्रस्ताव धरणग्रस्तांना मान्य नाही, ...

धरणाची उंची दोन मीटरने वाढविण्याचा निर्णय झाल्याने संकलन रजिस्टरमध्ये बदल होणार आहेत. निर्वाह क्षेत्राचा सध्याचा प्रस्ताव धरणग्रस्तांना मान्य नाही, असे बैठकीत काॅ. धनाजी गुरव यांनी सांगितले.

निर्वाह क्षेत्राचे निमित्त करून धरणग्रस्तांना जमीन नाकारणे योग्य नाही. पोलीस बळाचा वापर करून धरणाचे काम करण्याऐवजी धरणग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी मागणी काॅ. अशोक जाधव यांनी केली. महसूलचे अधिकारी पुनर्वसन कायद्याचा गैर अर्थ काढून धरणाचे काम बळाचा वापर करून करीत आहेत. याला आमचा विरोध आहे. आम्ही सनदशीर मार्गाने उचंगीचा लढा जिंकल्याशिवाय राहणार नाही, असे काॅ. संजय तर्डेकर यांनी सांगितले.

बैठकीत पाटबंधारे व पुनर्वसन मंत्री यांच्या सोबत धरणग्रस्तांची बैठक होत नाही, तोपर्यंत धरणाचे काम बंद करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानंतर कार्यकारी अभियंता अमोल नाईक यांनी १० एप्रिलपर्यंत बैठक घेऊन पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले. लेखी पत्रानंतर धरणाचे काम बंद आंदोलन‌ मागे घेण्यात आले.

बैठकीस संजय भडांगे, सुरेश पाटील, प्रकाश मणकेकर, दत्तात्रय बापट, निवृत्ती बापट, शिवाजी बापट यासह धरणग्रस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.