शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

इचलकरंजीत कावड यात्रा उत्साहात

By admin | Updated: July 24, 2014 23:11 IST

राजस्थानी युवक मंडळाचे आयोजन : ‘हर हर महादेव’ आणि ‘ॐ नम: शिवाय’ चा गजर

इचलकरंजी : येथील राजस्थानी युवक मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेली ‘कावड यात्रा’ भक्तिमय वातावरणात पार पडली. ‘हर हर महादेव’ आणि ‘ॐ नम: शिवाय’ चा गजर करीत कावडधारक इचलकरंजीतून रामलिंगला रवाना झाले.महाराष्ट्रीयन श्रावण महिन्याच्या पंधरा दिवस आधी राजस्थानी व इतर भारतीय लोकांचा श्रावण महिना सुरू होतो. दुसऱ्या सोमवारी राजस्थानी बांधव कावड यात्रा काढतात. यामध्ये येथील राजस्थानी युवक मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कावड यात्रेचा प्रारंभ सकाळी आठ वाजता कापड मार्केटमधून करण्यात आला. कावडधारक तेथून राधाकृष्ण चौक, एमएसईबी चौक, डेक्कन रोडने कोरोची, हातकणंगले मार्गाने रामलिंग डोंगरावर पोहोचले. त्याठिकाणी असलेल्या शिवलिंगाला अभिषेक घालण्यात आला. तसेच महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते.यावेळी राजाराम भुतडा, महेश त्रिपाठी, रामनिवास मुंदडा, ओमप्रकाश छापरवाल, प्रमोद पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष गोपी किशन काबरा, कमलकिशोर खंडेलवाल यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, मर्दा ग्रुप, कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संगठन, एम.एम.स्पोर्टस्, मारवाडी युवा मंच, महेश स्पोर्टस्, मिडटाऊन, आदी मंडळांनी कावड यात्रेसाठी मार्गावर जलपानाची सोय केली होती. तसेच जगदंबा सत्संग मंडळाच्यावतीने भजन गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (प्रतिनिधी)