शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
4
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
5
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
6
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
7
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
8
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
9
चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
10
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
11
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
12
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
13
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
14
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
15
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
16
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
17
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
18
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
19
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
20
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा

इचलकरंजीला तीन दिवसांतून एकदा पाणी

By admin | Updated: March 7, 2017 00:07 IST

पंचगंगेचे पाणी दूषित : मजरेवाडी येथील कृष्णा नदीतूनच उपसा; ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे हाल

इचलकरंजी : पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी खालावण्याबरोबरच पात्रातील पाणी दूषित झाल्यामुळे सोमवारपासून नदीतील उपसा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे ऐन उन्हाळ्यात शहरवासीयांना कृष्णा नदीतील पाण्यावरच अवलंबून राहावे लागणार असल्यामुळे तीन दिवसांतून एकवेळ पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांचे हाल होणार आहेत.इचलकरंजी शहरातील नागरिकांबरोबच येथे कामासाठी येणाऱ्या कामगारांना दररोज मोठ्या प्रमाणात पाणी लागते. मात्र येथील पंचगंगा नदीपात्रातील पाण्याची पातळी कमालीची घटल्यामुळे तसेच नदीपात्रातील पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाल्याने नगरपालिका प्रशासनाने पंचगंगा नदीतून पाणी उपसा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे सोमवारी दुपारी दोन वाजल्यापासून पंचगंगा नळ पाणीपुरवठा योजना बंद ठेवली. आता मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीतील पाणी उपशावरच शहरवासीयांना अवलंबून राहावे लागणार आहे. सध्या कृष्णा नदीमध्ये पाणीपातळी २२१.७० मीटर असून, मजरेवाडी जॅकवेलमधील पाणी उपसा करणारे दोन्ही पंप सुरू आहेत. मात्र, पंचगंगा नळ पाणीपुरवठा योजना बंद ठेवल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात करण्यात येईल. तीन दिवसांनंतर सुमारे दीडतास नळाला येणारे पाणी तासभरच ठेवण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला असल्याची माहिती जलअभियंता सुरेश कमळे यांनी दिली. (प्रतिनिधी)