शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

यशस्वी उद्योजकतेसाठी मानवी शक्ती मोलाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 01:03 IST

कोल्हापूर : यशस्वी उद्योजकतेसाठी मानवी शक्ती ही फार मोलाची भूमिका बजावते. आजच्या धावपळीच्या युगात यांत्रिकीकरणाला मानवी बळाची जोड मिळत ...

कोल्हापूर : यशस्वी उद्योजकतेसाठी मानवी शक्ती ही फार मोलाची भूमिका बजावते. आजच्या धावपळीच्या युगात यांत्रिकीकरणाला मानवी बळाची जोड मिळत असेल तर कोणताही उद्योगधंदा यशस्वी होतो, असे प्रतिपादन थायलंड (बँकाक) येथील डॉ. थॉसापॉर्न मोहम्मद यांनी केले.अर्जुननगर येथील देवचंद महाविद्यालयात दुसऱ्या आंतरराष्टÑीय संशोधन परिषदेत डॉ. थॉसापॉर्न प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह होते. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आॅफ स्मॉल अँड मीडियम इंटरप्रायझेस सिंगापूर या विषयावर डॉ. थॉसापॉर्न म्हणाले, लहान मुलांमध्ये काम करण्याची वृत्ती व जिद्द सुरुवातीपासून निर्माण केली पाहिजे, तरच त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल. कमी वयातील जबाबदाºया माणसाला मोठे बनवितात. मानवी शक्तीचे योग्य नियोजन म्हणजे यश होय. यावेळी इंडो ग्लोबल चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज अँड अ‍ॅग्रीकल्चरल यांच्यातर्फे जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह यांना शिक्षण क्षेत्रातील ‘व्हिजनरी लीडर अवॉर्ड’ डॉ. थॉसापॉर्न यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या संशोधन परिषदेमधील ३०० हून अधिक संशोधन लेखांचे प्रकाशन ‘अजंठा’ या युजीसी मान्यताप्राप्त संशोधन पत्रिकेत करण्यात आले. या संशोधन पत्रिकेचा प्रकाशन समारंभही यावेळी झाला. या परिषदेसाठी ४०० पेक्षा अधिक प्राध्यापकांनी नावनोंदणी केली होती. या परिषदेसाठी २० विदेशी विद्यार्थी संशोधक, प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ. तृप्तीभाभी शाह, संस्थेचे खजिनदार सुबोधभाई शाह, प्राचार्य डॉ. पी. एम. हेरेकर, उपप्राचार्य डॉ. पी. पी. शाह, कार्यक्रमाचे सचिव डॉ. चंद्रवदन नाईक, निमंत्रक डॉ. ए. बी. नाडगौडा, प्रा. एम. एम. बागवान, डॉ. अशोक डोनर, डॉ. प्रताप पाटील यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. डॉ. जे. डी. इंगळे यांनी सूत्रसंचालन केले.