शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

होडावडे गावाला ऐतिहासिक महत्त्व

By admin | Updated: April 28, 2015 00:27 IST

मोहन नाईक : पर्यटन महोत्सवाचा थाटात प्रारंभ

तळवडे : होडावडे गावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या गावाची महती सावंतवाडी संस्थानशी निगडित आहे. अशा गावाने वेगवेगळे उपक्रम राबविणे गौरवास्पद बाब आहे, असे प्रतिपादन होडावडे ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष मोहन नाईक यांनी होडावडे गावातील रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे आयोजित केलेल्या होडावडे नाट्यमहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले. होडावडे येथील रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे होडावडे जिल्हा परिषद केंद्रशाळा क्र. १ च्या भव्य पटांगणावर होडावडे पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन ग्रामोन्नती मंडळ मुंबईचे अध्यक्ष मोहन गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर होडावडे सरपंच राजबा सावंत, होडावडे श्री देव क्षेत्रपालेश्वर पतपेढी मुंबई अध्यक्ष विजय गावडे, वेंगुर्ले तालुका काँगे्रस अध्यक्ष मनीष दळवी, होडावडे ग्रामोन्नती मंडळाचे खजिनदार उल्हास केरकर, होडावडे विकास सेवा सोसायटी अध्यक्ष मनोहर नाईक, सावंतवाडी रिक्षा संघटना अध्यक्ष भाऊ पाटील, रिक्षा संघटना जिल्हा पदाधिकारी सुधीर पराडकर, व्यापारी आनंद काजरेकर, सुरेश मेस्त्री, शाम पेडणेकर, पेंडूर सरपंच संतोष गावडे, होडावडे रिक्षा संघटना अध्यक्ष सुभाष दळवी, भास्कर साळगावकर, सप्तरंग कलामंच उमेश पावणोजी, रामचंद्र कुडाळकर, रिक्षा संघटना सचिव प्रसाद परब व अन्य मान्यवर उपस्थित होते. होडावडे गावातील रिक्षा संघटनेचा विचार करता, ही संघटना नव्याने सामाजिक उपक्रम राबविण्यात उभारी घेत आहे. याबाबत उपस्थितांनी संघटनेचे कौतुक केले. दीपावली उत्सवानंतर होडावडे दशावतार नाट्यमहोत्सवाचे आयोजन मंडळाने केले आहे. या नाट्यमहोत्सवात होडावडे गावातील सप्तरंग कलामंचच्या कलाकारांनी सादर केलेला श्री स्वामी समर्थ दिंडी देखावा सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला. होडावडे बाजारपेठेतून सुरू करण्यात आलेल्या या देखाव्याचा समारोप महोत्सवस्थळी करण्यात आला. या चित्ररथात मान्यवरांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सहभाग घेतला. रिक्षा संघटनेचे कौतुकहोडावडे गावात रिक्षा संघटनेने हा आगळावेगळा उपक्रम राबवून स्थानिक दशावतार कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले. रिक्षा संघटेनेचे पदाधिकारी आणि सदस्य मिळून केवळ १४ जणांनी एकत्र येऊन महोत्सवाचे यशस्वीपणे आयोजन केले. यात रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सुभाष दळवी, सचिव प्रसाद परब, उपाध्यक्ष किशोर होडावडेकर, राजन केळूसकर, सचिन कोंडये, हनुमंत आमडोसकर, प्रमोद दळवी, मोहन दळवी, संतोष गोसावी, गोट्या पेडणेकर, विजय होडावडेकर, विद्याधर दळवी यांनी विशेष परिश्रम घेतले.