शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण सोडतीवर उद्या सुनावणी

By admin | Updated: August 6, 2015 01:13 IST

न्यायालयात घेतलेली धाव व्यर्थ : आयोगाचे वकील अनुपस्थित

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी नव्याने सोडत काढण्याच्या निर्णयास आव्हान देत पूर्वी निश्चित केलेली आरक्षणेच कायम ठेवावीत, या मागणीसाठी शिवसेनेने उच्च न्यायालयात घेतलेली धाव बुधवारी व्यर्थ ठरली. न्या. अभय ओक व न्या. रेवती मोहिते यांच्या खंडपीठासमोर याचिका दाखल झाली; पण त्यांनी कोणतीही सुनावणी न घेता ही याचिका न्या. अनुप मोता व न्या. अचेलिया यांच्या खंडपीठाकडे वर्ग केली. त्यामुळे याचिकेवर बुधवारी कोणतेही कामकाज झाले नाही. पुढील सुनावणी उद्या, शुक्रवारी होणार आहे. गेल्या शुक्रवारी (दि. ३१) काढण्यात आलेली आरक्षण सोडत बदलली गेल्यास शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे; तसेच अनेक उमेदवारांवर अन्याय होणार आहे. म्हणूनच यापूर्वी निश्चित केलेली आरक्षणे कायम ठेवावीत, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. ही याचिका शिवसेनेचे कार्यकर्ते राहुल बंदोडे व अविनाश कामते यांनी दाखल केली असून, त्यात महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, राज्य निवडणूक आयोग व राज्य सरकार यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. न्यायालयात महापालिकेचे वकील अभिजित आडगुळे, याचिकाकर्ते बंदोडे यांचे वकील बाळकृष्ण जोशी उपस्थित होते. मात्र निवडणूक आयोगाचे वकील उपस्थित नव्हते. (प्रतिनिधी)