शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
4
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
5
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
6
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
7
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
8
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
9
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
10
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
11
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
12
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
13
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
14
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
15
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
16
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
17
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
18
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
19
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
20
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
Daily Top 2Weekly Top 5

शिरढोणमध्ये रविवारी ग्रामीण साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:24 IST

दिवसभर चालणाऱ्या या संमेलनात लेखक यदुनाथ थत्ते यांच्या ‘आपला मान आपला अभिमान’ या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात येणार ...

दिवसभर चालणाऱ्या या संमेलनात लेखक यदुनाथ थत्ते यांच्या ‘आपला मान आपला अभिमान’ या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच लेखक श्रीकांत पाटील यांची परखड मुलाखत होणार आहे. दुपारच्या सत्रात कृष्णात कोरवी व भरतकुमार पाटील यांचा कथाकथन, तर शेवटच्या सत्रात कवियित्री माणिक नागावे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे कवी संमेलन होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिरढोण सरपंच चंद्रकांत चव्हाण भूषविणार असून, संमेलनाचे उद्घाटन गुरुदत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील, आमदार प्रकाश आवाडे, संजय पाटील-यड्रावकर, राहुल खंजिरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती संमेलन संयोजन समिती प्रमुख विश्वास बालिघाटे यांनी दिली.