शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

शासनाचे धोरण शेतकरी हिताचे नाही

By admin | Updated: October 24, 2015 00:27 IST

सतेज पाटील : डी. वाय. पाटील साखर कारखान्याच्या गळीत हंगामास प्रारंभ

गगनबावडा : केंद्र शासन साखर कारखान्यांना एफ.आर.पी.प्रमाणे ऊस बिले देणे बंधनकारक करते, पण त्याचवेळी साखरेचे दर वाढविण्यासाठी कोणतेही ठोस धोरण वेळेत ठरवत नाही. साखर उद्योगाच्या माध्यमातून हजारो कोटींचा कर शासनास मिळतो, पण राज्य व केंद्र शासनाचे धोरण साखर कारखाने व शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. किमान एफ.आर.पी. देता येईल एवढी तरी भूमिका केंद्र शासनाने घेतली पाहिजे, असे मत कारखान्याचे अध्यक्ष व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केले. ते पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामाच्या प्रारंभप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत होते.सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत म्हणाले, डी. वाय. पाटील साखर कारखान्याच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ लाखाच्या जवळपास ऊस उत्पादन होत आहे. त्यामुळे कोकणातील लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचे काम या कारखान्याने केलेले असून त्यांच्या पाठीशी सिंधुदुर्ग जिल्हा बँक कायम खंबीररपणे उभी राहील.कारखान्याचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्याहस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष संजय पाटील यांच्याहस्ते काटा पूजन करण्यात आले.कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक प्रमोद धुरी, गुलाबराव चव्हाण, दिगंबर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, करवीरच्या सभापती सुवर्णा बोटे, गगनबावड्याचे सभापती तानाजी पाटणकर, ‘गोकुळ’चे माजी संचालक बाबासो चौगले, बाजार समितीचे उपाध्यक्ष विलास साठे, आमदार पुष्पसेन सावंत, सज्जनकाका रावराणे, कारखान्याचे संचालक मानसिंग पाटील, दत्तात्रय पाटणकर, खंडेराव घाटगे, चंद्रकांत खानविलकर, बंडोपंत कोटकर, रवींद्र पाटील, रामचंद्र बोभाटे, बजरंग पाटील, बाजीराव शेळके, शामराव हंकारे, उदय देसाई यांच्यासह कारखाना कर्मचारी, शेतकरी सभासद व ऊसतोडणी वाहतूक, कंत्राटदार उपस्थित होते.प्रास्ताविक व स्वागत कार्यकारी संचालक जयदीप पाटील यांनी केले, तर संचालक मानसिंग पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)